purepolitics24@gmail.com

काँग्रेसचे आता ट्विटर ‘ वॉर’

नवी दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर खाते ब्लॉक करण्यात आले आहे .यावरून ट्विटर विरुद्ध काँग्रेस अशी लढाई सुरू झाली आहे. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधीसह अनेक नेत्यांनी ट्विटरवर राहुल गांधी यांचा फोटो प्रोफाइल म्हणून ठेवला आहे, इतकेच नव्हे तर नावही राहुल गांधी  असे दिले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आता ट्विटरला लक्ष्य करण्यात येत असले …

काँग्रेसचे आता ट्विटर ‘ वॉर’ Read More »

राहुल गांधींच्या वक्तव्यामुळेच काँग्रेस पक्षाची दशा!

नागपूर संसदेत सुरू असलेल्या गोंधळावर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.राहुल  गांधी यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पार्टीची दशा झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विरोधकांना संसदेत काम करू द्यायचे नाही, यासाठी ते गोंधळ आणि धिंगाणा मस्ती करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. संसदेच्या सभागृहात इतिहासात कलंक लावणारा गंभीर प्रकार घडला …

राहुल गांधींच्या वक्तव्यामुळेच काँग्रेस पक्षाची दशा! Read More »

ट्विट करून  ‘त्यांचा ‘ ट्विटरलाच   सवाल!

अनुसूचित जाती आयोगाचे अकाऊंट का बंद केले नाही?   नवी दिल्ली अनुसूचित जाती आयोगाचे  अकाऊंट   का बंद केले नाही. आयोगानेही तेच फोटो ट्विट केले होते.  जे आमच्या एका नेत्याने केले होते, असे ट्विट  काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी केले आहे.शिवाय ट्विटर  मोदी सरकारचे धोरण राबवतय का? अशा शब्दात ट्विटरवर त्यांनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी, …

ट्विट करून  ‘त्यांचा ‘ ट्विटरलाच   सवाल! Read More »

पंतप्रधान आणि गृहमंत्री आहेत तरी कुठे ? दोन मिनिटांचा वेळ मिळू शकत नाही…

नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लोकसभेत हजर राहण्यासाठी का वेळ मिळत नाही ? असा सवाल करतानाच  त्यांना ओबीसी  विधेयकासारख्या महत्त्वाच्या विधेयकांवरही विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकायचे नाही. अशा शब्दात तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी  भूमिका मांडली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात करण्यात येणार्‍या कामकाज प्रक्रियेवरून ब्रायन यांनी भाजप सरकारवर …

पंतप्रधान आणि गृहमंत्री आहेत तरी कुठे ? दोन मिनिटांचा वेळ मिळू शकत नाही… Read More »

भाजप नेत्यांचे ट्विटर अकाऊंट का बंद होत नाहीत?

मुंबई काँग्रेस सातत्याने सामान्य लोकांचा आवाज उठवत आहे ,तो आवाज दाबण्यासाठी ट्विटरवर केंद्र सरकारने पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दबाव आणला आहे.  त्यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांचे  अकाऊंट  बंद करण्यात आले आहे.  असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे, शिवाय भाजप नेत्यांचे ट्विटर अकाऊंट का बंद होत नाही असा सवालही केला आहे. काँग्रेस नेते, खासदार राहुल …

भाजप नेत्यांचे ट्विटर अकाऊंट का बंद होत नाहीत? Read More »

समर्थन केल्याने ‘त्यांचे’ही ट्विटर अकाउंट बंद!

मुंबई  राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ट्विटर अकाऊन्टही  अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे.  मात्र थोरात यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आपण ट्विट केल्यामुळे माझे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आल्याचा आरोप केला आहे. दिल्लीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणात पीडित असलेल्या  नऊ वर्षाच्या बालिकेच्या पालकांनी दिल्लीत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली …

समर्थन केल्याने ‘त्यांचे’ही ट्विटर अकाउंट बंद! Read More »

केंद्रसरकारकडून लोकशाहीचा खून

विरोधी पक्षनेत्यांचा विजय चौकापर्यंत ‘मार्च’ नवी दिल्ली पेगासस हेरगिरी प्रकरणावरून  आक्रमक पवित्रा घेऊन विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारची कोंडी करण्यात आली परिणामी संसदेचे कामकाज संपूर्ण अधिवेशन काळात केवळ एकवीस तासच चालले.  दोन्ही सभागृहांचे काम स्थगित करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला.  संसदेपासून विजय चौकापर्यंत निषेध करत मार्च काढला.  तीन कृषी कायदे रद्द करावेत अशी ठोस …

केंद्रसरकारकडून लोकशाहीचा खून Read More »

बदल्यांसाठी ‘फेक फोन’ ; चक्क शरद पवारांच्या आवाजाची नक्कल!

अतिरिक्त मुख्य सचिवांना गंडवण्याचा प्रयत्न अयशस्वी  मुंबई स्वार्थासाठी कोण कधी काय करेल याचा नेम नाही.  असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  अतिरिक्त मुख्य सचिवांना  एका अज्ञात व्यक्तीने फोन केला, तो फोन बदल्यांबाबत होता. त्या व्यक्तीने  राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या  आवाजाची  हुबेहूब नक्कल करून  मुख्य अतिरिक्त सचिवांना गंडवण्याचा प्रयत्न केला. सध्या अधिकार्‍यांच्या …

बदल्यांसाठी ‘फेक फोन’ ; चक्क शरद पवारांच्या आवाजाची नक्कल! Read More »

सुप्रिया सुळेंनी लोकसभेत केलेल्या मागणीलाच आक्षेप

निलेश राणेंची टीका : हा टाईमपास कशाला   मुंबई शिवसेनेशी हाडवैर असलेल्या  केंद्रीय मंत्री नारायण राणे  आणि त्यांच्या कुटुंबाकडून  आता महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका होत आहे.  आता तर माजी खासदार निलेश राणे यांनी थेट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले आहे. लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या एका  प्रश्नांवरून हा टाईमपास कशाला? असा टोला …

सुप्रिया सुळेंनी लोकसभेत केलेल्या मागणीलाच आक्षेप Read More »

… ‘पेगासीस’ संबंध नाही ; मग कोणत्या देशाने भारतात येऊन हेरगिरी केली!

मुंबई सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, निवडणूक आयुक्त, वकील ,पत्रकार, विरोधी पक्षनेते यांचे फोन टॅप केले जातात आणि दुसरीकडे केंद्र सरकारचे संरक्षण मंत्रालय म्हणते ‘आम्ही कोणताही  व्यवहार केला नाही’  असे सांगत असेल तर  जगातील कुठल्या देशाने भारतातील हेरगिरी केली . असा रोखठोक  सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. केंद्रातील  …

… ‘पेगासीस’ संबंध नाही ; मग कोणत्या देशाने भारतात येऊन हेरगिरी केली! Read More »

error: Content is protected !!