जिल्हाधिकारी बदलण्यावरून राष्ट्रवादी – शिवसेनेत होणार ‘कलगीतुरा’
जालना परभणी येथील जिल्हाधिकारी गोयल यांच्या बदलीसाठी खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रावरून राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या खासदार संजय जाधव यांनी’ किती दिवस सहन करायचं ,किती दिवस शांत बसायचं. माकडीन सुद्धा वेळ आली की पिल्लू पायाखाली घालते, तर वेळच आली तर राष्ट्रवादीचेही तसे करू. असे वक्तव्य केल्याने …
जिल्हाधिकारी बदलण्यावरून राष्ट्रवादी – शिवसेनेत होणार ‘कलगीतुरा’ Read More »