Author name: purepolitics24@gmail.com

sharad pawar NCP President maharashtra election politics

‘भविष्यात एकत्र लढलो तर आगामी पाच वर्षे देखील राज्यात आघाडी सरकारच’ 

सातारा। कुणी कितीही म्हटले तरी हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. भविष्यात एकत्र लढलो तर आगामी पाच वर्षे देखील राज्यात आघाडी सरकारच सत्तेवर राहील असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.  महाबळेश्वर येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर पार पडले. या शिबीराच्या समारोपासाठी शरद पवार हे महाबळेश्वर येथे आले होते. […]

‘भविष्यात एकत्र लढलो तर आगामी पाच वर्षे देखील राज्यात आघाडी सरकारच’  Read More »

Senior Nagpur lawyer Satish Uke has been raided by the ED. Congress state president Nana Patole has alleged that attempts are being made to implicate lawyers who speak against BJP leaders. Therefore, taking this seriously, the High Court and the Supreme Court should remove Sumoto and save the country's democracy, Nana Patole has asked the courts

महाराष्ट्राला गुजरातप्रमाणेच दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे काय? 

मुंबई।  गुजरातमध्ये गोध्रा दंगलीसारखे प्रयोग करुन देशभर त्याचे लोण पसरवण्याचे काम भाजपने केले. आता त्यांच्याकडून महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करुन राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी महाराष्ट्रात आग लावण्याचा धंदा काही नेत्यांनी सुरू केला असला तरी  महाराष्ट्राची सुज्ञ आणि समंजस जनता त्यांच्या

महाराष्ट्राला गुजरातप्रमाणेच दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे काय?  Read More »

After Corona, Job Festival is the need sonam patel congress saurabh amarale pune politics

कोरोनानंतर नोकरी महोत्सव ही काळाची गरज : सोनल पटेल

पुणे|कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी व्यापक स्तरावर  नोकरी महोत्सवाचे आयोजन करून युवा वर्गाला रोजगार मिळवून देण्याची आज गरज आहे,असे प्रतिपादन  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल यांनी येथे केले.      कर्तव्य सामाजिक संस्थेतर्फे व पुणे शहर युवक काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सौरभ अमराळे यांच्या पुढाकाराने आयोजित नोकरी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी  त्या बोलत

कोरोनानंतर नोकरी महोत्सव ही काळाची गरज : सोनल पटेल Read More »

farmers protest Prime Minister Narendra Modi has announced the repeal of all the three agricultural laws

शेतकऱ्यांचा प्रहार,  शतप्रतिशत… मोदी सरकारची हार ! 

शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनाला मोठं यश थोडक्यात आढावा…  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी  देशाला संबोधन करताना तिन्ही कृषी कायदे रद्द  करण्याची घोषणा केली आहे. अनेक दिवसांपासून दिल्लीतील सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे   हे यश असले तरी  केंद्र सरकारने मागे घेतलेल्या  या  मोठा निर्णयामागे मोदी सरकारला आगामी सत्तेची चिंता असल्याचेच अधोरेखित झाले आहे. आम्ही  शेतकऱ्यांना समजावून सांगण्यास कमी

शेतकऱ्यांचा प्रहार,  शतप्रतिशत… मोदी सरकारची हार !  Read More »

Pune Municipal Corporation Election 2022: Ward structure canceled

विकासावर बोलणार की… पॅटर्न, ‘सोशल इंजिनिअरिंग’!

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहेत मात्र त्यात राष्ट्रवादी विरुद्ध विद्यमान सत्ताधारी भाजप अशी थेट लढत असल्याचे गृहीत धरले जात आहेत. किंबहुना तसे चित्र निर्माण केले जात आहे. गेल्या पाच वर्षात भाजपने एकहाती सत्ता असतानाही कोणती भरीव विकासकामे केली? हा प्रश्नच वादाच्या नव्हे तर नंतर  श्रेयाच्या राजकारणात रंगणार आहे. तूर्तास राष्ट्रवादीकडून 

विकासावर बोलणार की… पॅटर्न, ‘सोशल इंजिनिअरिंग’! Read More »

politics maharashtra

 ‘दाऊद ‘कुणाचा :रत्नागिरीतील जागेवर योगा सेंटर कुणाचे?

मुंबई । राज्यात राजकीय बॉम्ब जोरात फुटत आहेत आणि एक एक नवी माहिती मात्र समोर येत आहे. समाजकारणाच्या नावाखाली राजकारणात सत्तेचा पट ताब्यात ठेवण्यापेक्षा तो पुन्हा हस्तगत करण्यासाठी कुठपर्यंत मजल मारली जाते हे यानिमित्ताने आता चव्हाट्यावर आले आहे. एकीकडे वाढत्या महागाईने जनता होरपळत असताना राजकीय आखाड्यात मात्र ‘दाऊद ‘कुणाचा?  यावरून ‘ कलगीतुरा’ रंगला आहे. त्यात

 ‘दाऊद ‘कुणाचा :रत्नागिरीतील जागेवर योगा सेंटर कुणाचे? Read More »

Senior Nagpur lawyer Satish Uke has been raided by the ED. Congress state president Nana Patole has alleged that attempts are being made to implicate lawyers who speak against BJP leaders. Therefore, taking this seriously, the High Court and the Supreme Court should remove Sumoto and save the country's democracy, Nana Patole has asked the courts

भाजपानिर्मित बरबादीच्या विरुद्ध काँग्रेसचे  जन जागरण अभियान 

मुंबई|एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यानंतर राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. आज पत्रकार परिषद घेत मलिकांनी फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली. भाजपानिर्मित बरबादीच्या विरुद्ध आवाज बुलंद करण्यासाठी काँग्रेस १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत जनजागरण अभियान करणार असल्याचे

भाजपानिर्मित बरबादीच्या विरुद्ध काँग्रेसचे  जन जागरण अभियान  Read More »

bjp ncp congress shivsena politics maharashtra

महाविकास आघाडीकडून आता भाजपवर ‘ काऊंटर अटॅक’!

पुणे । राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून भाजपकडून सातत्याने आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे. इतकंच नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून   चौकशा, छापे असा ससेमिरा आघाडी सरकारच्या मागे लागल्याने आता भाजपला जशास तसे उत्तर देण्याची रणनीती महाविकास आघाडी सरकारकडून आखण्यात आली आहे. भाजपच्या  कथित आरोपांमुळे  प्रतिमा मलिन होत असल्याने आता भाजपवरच  ‘ काऊंटर अटॅक’ करण्यासाठी

महाविकास आघाडीकडून आता भाजपवर ‘ काऊंटर अटॅक’! Read More »

Medha Patkar, an environmentalist and activist of the movement Chief Minister Devendra Fadnavis flood problem in the state construction in the blue and red lines was allowed

‘पूरप्रश्नावरून   माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस  दोषी’

कोल्हापूर। पर्यावरण अभ्यासक आणि चळवळीतील कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी राज्यात उद्भवणाऱ्या पूरप्रश्नावरून थेट  माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनाच दोषी ठरवले आहे. शिवाय फडणवीस यांनाच पूररेषा आणि नदीची पाणीपातळी यामधील फरक कळलाच नाही,त्यामुळेच निळ्या व लाल रेषेतील बांधकामांना सरसकट परवानगी दिली गेली. परिणामी पश्चिम महाराष्ट्रात महापुराची तीव्रता वाढली आहे,हेही त्यांनी ठामपणे मांडले. कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना त्या

‘पूरप्रश्नावरून   माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस  दोषी’ Read More »

Prashant Kishor, who was an election strategist for various political parties including BJP, then Congress and then JDU, will no longer be strategizing for others. Due to a tweet, such a discussion is going on in the political circles and as he hinted on Twitter that Prashant Kishor will now take his own side, what is the next strategy of Prashant Kishor?

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे ‘ते’ विधान भाजपच्या पथ्यावर!

पणजी । प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे एक मोठं विधान भाजपच्या वर्तुळात आनंदाचे ठरणार आहे. प्रशांत किशोर यांनी आगामी अनेक दशके भाजपला  सत्तेतून कुणीही हटवू  शकणार नाही असे भाकीत वर्तवले आहे. शिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी भाष्य केले आहे. गोव्यात आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले असले तरी राजकीय वर्तुळात मात्र त्यांच्या

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे ‘ते’ विधान भाजपच्या पथ्यावर! Read More »

error: Content is protected !!