१५व्या दिवशीही ‘ त्या ‘प्रकरणावरून रणकंदन!
नवी दिल्ली संसदेच्या अधिवेशनाचा आज पंधरावा दिवस. मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील चर्चा यावर एकमत होत नाही. विरोधकांना पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावर चर्चा सुरु करायची आहे तर सरकारला या मुद्द्यापासून फारकत घ्यायची ,असेच चित्र सध्या आहे. दररोज दोन्ही सभागृहात विरोधक गोंधळ घालत आहेत. परिणामी दोन्ही सभागृहाची कार्यवाही स्थगित करावी लागत आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत […]
१५व्या दिवशीही ‘ त्या ‘प्रकरणावरून रणकंदन! Read More »
