purepolitics24@gmail.com

कर्नाटक – गोवा: ‘तो’ वाद पेटवण्यासाठी काँग्रेसने केला हा ‘बदल’

पणजी गोवा राज्यात सध्या म्हादई नदीच्या पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे .हा वाद कर्नाटक आणि विशेषतः गोवा राज्यातील पाणी वाटप मुद्द्यावरून आहे. त्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले होते. मात्र राज्यात, केंद्रात आणि कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत पाणीवाटपाचा मुद्दा काँग्रेसकडून तापवला जाणार आहे. त्यासाठी काँग्रेसने नवी रणनीती आखली आहे. त्यानुसार   कर्नाटकच्या पी.  गुंडू राव …

कर्नाटक – गोवा: ‘तो’ वाद पेटवण्यासाठी काँग्रेसने केला हा ‘बदल’ Read More »

टास्क फोर्स सोबत ‘ या ‘ मुद्द्यांवर झाली मुख्यमंत्र्यांची चर्चा!

मंदिरे,प्रार्थनास्थळे  मंदिरे इतक्यात खुली करू नयेत  मुंबई राज्याला कोरोनाच्या  संभाव्य तिसरा लाटेचा धोका आहे का ? तसा धोका असल्यास काय दक्षता घेण्यात यावी या प्रमुख मुद्द्यांसह  हॉटेल्स, मॉल, रेस्टॉरंटला वाढीव वेळ देता येऊ शकतो  का? त्यासाठी कोणते कडक नियम लागू केले पाहिजेत. मंदिरे व प्रार्थना स्थळ खुले केली जाऊ शकतात का या मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव …

टास्क फोर्स सोबत ‘ या ‘ मुद्द्यांवर झाली मुख्यमंत्र्यांची चर्चा! Read More »

‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर ‘आसूड’

  ‘ही लोकभावना नव्हे तर राजकीय ‘खेळ’च! मुंबई राजीव गांधी खेल  रत्न पुरस्काराचे नाव बदलल्यावरून शिवसेनेने सामनातून केंद्रातील मोदी सरकारवर आसूड ओढले  आहेत.  या पुरस्काराचे नाव बदलून त्याला मेजर ध्यानचंद यांचे नाव देणे ही लोकभावना नसून हा राजकीय खेळ म्हणावा लागेल.  असे अग्रलेखात म्हटले आहे.  राजीव गांधींच्या बलिदानाचा अपमान न करताही मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करता …

‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर ‘आसूड’ Read More »

‘भाजप चलेजाव’ असे ‘ते’ का म्हणाले !

मुंबई राज्यात काँग्रेसला  नव ऊर्जा देण्यासाठी आक्रमक भूमिका मांडणारे काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा थेट भाजपला लक्ष्य केले आहे. ‘भाजप चलेजाव’ असा नारा देऊन देशात लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र लढा देण्याचे आवाहनही केले आहे. नाना पटोले म्हणाले, देशातील वंचित, शोषित, बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 5000 वर्षे संघर्ष करावा लागला.  मोठ्या संघर्षानंतर स्वातंत्र्याची पहाट …

‘भाजप चलेजाव’ असे ‘ते’ का म्हणाले ! Read More »

मागासवर्ग ठरवण्याचा अधिकार पुन्हा राज्यांना!

127 वे  घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर नवी दिल्ली  राज्यांना स्वतः इतर इतर मागासवर्गांची यादी तयार करण्याचे अधिकार देणारे 127  वे घटनादुरुस्ती विधेयक 2021 सोमवारी  सरकारकडून लोकसभेत मांडण्यात आले.  हे विधेयक पारित झाल्यानंतर राज्यांना ओबीसींची यादी तयार करण्याचे अधिकार पुन्हा मिळणार आहेत. लोकसभेत सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार यांनी 127 वे  घटनादुरुस्ती विधेयक पटलावर मांडले.  सामाजिक व शैक्षणिक …

मागासवर्ग ठरवण्याचा अधिकार पुन्हा राज्यांना! Read More »

‘देशातील सरकारकडून लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न’

मुंबई देशातील सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे केली.ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबई येथील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानाला भेट देवून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले ,त्यानंतर जयंत पाटील हे बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, ऑगस्ट क्रांती मैदानात ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी भारत छोडोचा …

‘देशातील सरकारकडून लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न’ Read More »

जिल्हाधिकारी बदलण्यावरून राष्ट्रवादी – शिवसेनेत होणार ‘कलगीतुरा’

जालना  परभणी येथील जिल्हाधिकारी गोयल यांच्या बदलीसाठी खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रावरून राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.  त्यामुळे संतप्त झालेल्या खासदार संजय जाधव यांनी’ किती दिवस सहन करायचं ,किती दिवस शांत बसायचं.  माकडीन  सुद्धा वेळ आली की पिल्लू पायाखाली घालते, तर वेळच  आली तर राष्ट्रवादीचेही  तसे  करू. असे वक्तव्य केल्याने …

जिल्हाधिकारी बदलण्यावरून राष्ट्रवादी – शिवसेनेत होणार ‘कलगीतुरा’ Read More »

‘त्या’ विधेयकाला विरोध करू नका;देवेन्द्र फडणवीसांचे ‘साकडे’ !

नवी दिल्ली एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचे अधिकार हे राज्यांनाच  असावे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली आहे आणि राजकीय पक्षांना संसदेत ‘ त्या ‘ विधेयकावर गदारोळ करू नये अशी  विनंतीही केली आहे. दिल्लीतील भेटीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले,  102 व्या  घटना दुरुस्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार …

‘त्या’ विधेयकाला विरोध करू नका;देवेन्द्र फडणवीसांचे ‘साकडे’ ! Read More »

सप्टेंबर अखेरपर्यंत पुण्यातील प्रभागरचनेचे चित्र होणार स्पष्ट !

पुणे प्रतिनिधी  आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता सप्टेंबर अखेरपर्यंत  प्रभाग रचनेचे  चित्र स्पष्ट होणार आहे.  तत्पूर्वी प्रभाग एक सदस्य की द्विसदस्यीय  यावर येत्या पंधरा दिवसात  महाविकास आघाडी सरकारकडून  निर्णय होणार  आहे. परिणामी ‘सोई ‘चा प्रभाग मिळतो कि, नव्याने रणनीती आखायची यासाठी इच्छुकांनी जोरदार  तयारी चालवली आहे. त्यातही आरक्षण पडले तर काय ? त्यासाठीची व्यूहरचनाही इच्छुकांकडून आतापासून  आखली जात …

सप्टेंबर अखेरपर्यंत पुण्यातील प्रभागरचनेचे चित्र होणार स्पष्ट ! Read More »

१५व्या दिवशीही ‘ त्या ‘प्रकरणावरून रणकंदन!

नवी दिल्ली संसदेच्या   अधिवेशनाचा आज पंधरावा दिवस.  मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील चर्चा यावर एकमत होत नाही.  विरोधकांना पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावर चर्चा सुरु करायची  आहे तर सरकारला या मुद्द्यापासून फारकत घ्यायची ,असेच चित्र सध्या आहे. दररोज दोन्ही सभागृहात विरोधक गोंधळ घालत आहेत.  परिणामी दोन्ही सभागृहाची कार्यवाही स्थगित करावी लागत आहे.  विरोधी पक्षांनी एकत्र येत …

१५व्या दिवशीही ‘ त्या ‘प्रकरणावरून रणकंदन! Read More »

error: Content is protected !!