… ‘पेगासीस’ संबंध नाही ; मग कोणत्या देशाने भारतात येऊन हेरगिरी केली!
मुंबई सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, निवडणूक आयुक्त, वकील ,पत्रकार, विरोधी पक्षनेते यांचे फोन टॅप केले जातात आणि दुसरीकडे केंद्र सरकारचे संरक्षण मंत्रालय म्हणते ‘आम्ही कोणताही व्यवहार केला नाही’ असे सांगत असेल तर जगातील कुठल्या देशाने भारतातील हेरगिरी केली . असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. केंद्रातील […]
… ‘पेगासीस’ संबंध नाही ; मग कोणत्या देशाने भारतात येऊन हेरगिरी केली! Read More »
