Author name: purepolitics24@gmail.com

Nitin Gadkari ajit pawar Chief Minister Uddhav Thackeray political party politics pune maharashtra

नितीन गडकरींच्या ‘ त्या ‘ आरोपात तथ्य आहे की नाही…

पुणे  वाशिम जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना शिवसेनेचे स्थानिक प्रतिनिधी विरोध करत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची कामे रखडली असल्याचे पत्र केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र गडकरी यांच्या आरोपात तथ्य आहे की नाही, हे तपासावे लागेल असे स्पष्ट केले. शिवाय पदाचा आधार घेऊन […]

नितीन गडकरींच्या ‘ त्या ‘ आरोपात तथ्य आहे की नाही… Read More »

Why is Twitter controversial in India?

ट्विटर  भारतात का वादग्रस्त ठरली ?

 स्पेशल रिपोर्ट  गत काही महिन्यांपासून देशात  ट्विटर हे विविध वादामुळे चर्चेत आले आहे. मात्र ट्विटरची भूमिका ही संशयाच्या फेरीतच  अडकली आहे. प्रारंभी आयटी नियमांच्या पालनावरून ट्विटर आणि केंद्रसरकारमध्ये वादाची ठिणगी पडली. त्यानंतर टूल किटचा आरोप, मोदीसरकारमधील अनेकांना ट्विटरने दिलेला धक्का, दिल्ली पोलिसांच्या नोटीस आणि कारवाईला ट्विटरकडून आक्षेप,नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमावरून भारत सरकार आणि ट्विटर यांच्यात  सुरु

ट्विटर  भारतात का वादग्रस्त ठरली ? Read More »

Shiv Sena MP Sanjay Raut has lashed out at the Governor for meeting Union Home Minister Amit Shah immediately after the High Court's observation on the appointment of 12 seats in the state Legislative Council.

राजकारणातील ‘प्यादं’ बनू नका… राज्यपालांना ‘कुणी’ दिला सल्ला

  मुंबई  राज्यातील विधान परिषदेच्या 12  जागा नियुक्तीबाबत उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविल्यानंतर तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणाऱ्या राज्यपालांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीकेची तोफ डागली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले, हा सगळा खेळ ठरवून चाललेला आहे.  राज्यपाल स्वतःच्या मर्जीने या सगळ्या गोष्टी करत नाही.  त्यांच्यावर दबाव आहे.  तो दबाव कुठून असू

राजकारणातील ‘प्यादं’ बनू नका… राज्यपालांना ‘कुणी’ दिला सल्ला Read More »

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या ‘ विश्वासू व्यक्तीलाच  धमकी 

मुंबई  मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना ईडी, एनआयए आणि सीबीआय चौकशीचा ससेमिरा मागे लावण्याची धमकी देण्यात आली आहे.  विशेष म्हणजे समाजमाध्यमावरून ही धमकी देण्यात आली आहे.  याप्रकरणी नार्वेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. गेली कित्येक वर्षे मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या ‘ विश्वासू व्यक्तीलाच  धमकी  Read More »

अखेर ट्विटरकडून ‘अनलॉक ‘!

 नवी दिल्ली काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ट्विटर  अकाऊंट  अखेर अनलॉक करण्यात आले  आहे.  राहुल गांधी यांच्या सहीत काँग्रेसच्या इतर नेत्यांचेही ट्विटर  अकाऊंट   पुन्हा सुरळीत करण्यात आले आहे.  देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करत असल्याची टीका झाल्याने  ट्विटरकडून कारवाई मागे घेण्यात आली आहे. काँग्रेसचे सर्व  अकाऊंट   अनलॉक  करण्यात आली आहेत.  मात्र यासाठी ट्विटरकडून कोणतेही कारण देण्यात आलेले नाही, अशी माहिती काँग्रेसचे सोशल

अखेर ट्विटरकडून ‘अनलॉक ‘! Read More »

९ लोकसभा मतदारसंघ, ३३ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणार ‘जनआशीर्वाद यात्रा’

रत्नागिरी  मोदी सरकारने गेल्या ७ वर्षांत केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवून आशीर्वाद घेणे आणि कोकणचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आता महत्त्वाची ठरणार  आहे.या यात्रेच्या माध्यमातून ९ लोकसभा मतदारसंघ, ३३ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यात  येणार आहे.  चिपळूण, रत्नागिरीमध्ये आढावा बैठक घेण्यात येणार असून केंद्रीय योजनांचा लाभ घेणाऱ्यांची तसेच पर्यटन विकासासाठी

९ लोकसभा मतदारसंघ, ३३ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणार ‘जनआशीर्वाद यात्रा’ Read More »

ट्विटरच्या भूमिकेवरच संशय !

मुंबई काँग्रेसचे खासदार राहुल गांधींची अकाउंट ब्लॉक केल्यानंतर राहुल गांधींच्या समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे अकाऊंट बंद करण्याची कारवाई ट्विटरकडून करण्यात आली  आहे.  त्यामुळे ट्विटर इंडियाने त्यांची  ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे, हे जाहीर करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते व  अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. बलात्कार पीडित मुलीच्या पालकांचे फोटो ट्विटरवरून शेअर केल्यामुळे

ट्विटरच्या भूमिकेवरच संशय ! Read More »

शिवसेना-भाजप युतीसाठी ‘त्यांची’ मध्यस्थीची तयारी!

अमरावती  महाराष्ट्रात विकास करण्याऐवजी राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे कुरघोडीचे राजकारण करत आहे.  सत्तेत असणाऱ्या या तिन्ही पक्षांचे  एकमेकांसोबत पटत नाही.  त्यामुळे ते जनतेचे काही भले करू शकत नाही.  जर शिवसेनेला टिकायचं असेल तर अजूनही वेळ आहे.  भाजपशी  युती हाच पर्याय आहे. असे प्रतिपादन केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले. रिपब्लिकन पक्षाचे

शिवसेना-भाजप युतीसाठी ‘त्यांची’ मध्यस्थीची तयारी! Read More »

महापूर:खरीप पिकांना प्रति गुंठा 68 रुपये ,ऊसाला 135 रुपये नुकसानभरपाई

कोल्हापूर कोल्हापुरात आलेल्या महापुराच्या नुकसान भरपाईपासून शेतकरी आणि पोल्ट्रीधारक यांना खड्याप्रमाणे बाजूला केले आहे.  13 मे 2015 च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना मदत करण्याचा जीआर राज्य सरकारने जारी केला आहे.  त्यामुळे  मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे.  ज्यांना शेती कळत नाही,त्यांनी मदत केली मात्र ज्यांना शेती कळते , त्यांनी मदत देण्यास टाळाटाळ केली.  असा टोला

महापूर:खरीप पिकांना प्रति गुंठा 68 रुपये ,ऊसाला 135 रुपये नुकसानभरपाई Read More »

विधानपरिषदेतील बारा नामनिर्देशित जागा; लवकरात लवकर निर्णय घ्या

मुंबई  राज्याच्या विधान परिषदेतील १२ नामनिर्देशित जागा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांना धक्का दिला आहे. बारा नामनिर्देशित जागा अनिश्चित काळासाठी रिकाम्या ठेवता येणार नाहीत .लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी बारा जणांची नावे राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवली होती  मात्र

विधानपरिषदेतील बारा नामनिर्देशित जागा; लवकरात लवकर निर्णय घ्या Read More »

error: Content is protected !!