आधी ‘त्यांनी’ आरोप करायचे, मग लगेच ईडीकडून नोटिसा!
मुंबई |शह- काटशहाच्या राजकारणात ईडीच्या आधारे भाजपकडून महाराष्ट्र सरकारला बदमान केले जात आहे,असा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून होत आहे. त्यात भाजपचा एक नेता आरोप करतो आणि ईडीकडून ज्यांच्यावर आरोप झाले आहेत,त्यांना तात्काळ नोटिसा धाडण्यात येत असल्याने हे सगळं ‘ठरवून’ या सदरात आहे, हेच अधोरेखित होत असल्याचा दावाही राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा […]
आधी ‘त्यांनी’ आरोप करायचे, मग लगेच ईडीकडून नोटिसा! Read More »










