Author name: purepolitics24@gmail.com

Aam Aadmi Party: A Nationwide 'Modi Hatao-Desh Bachaoche' Poster Campaign Against PM Modi

Aam Aadmi Party: पीएम मोदींविरोधात आपचे देशभरात ‘मोदी हटाओ-देश बचाओचे’ पोस्टर कँपेन ;पण…  

अहमदाबाद। दिल्लीतून देशभरात मोदी हटाओ-देश बचाओचे  (poster campaign of Modi Hatao-Desh Bachao across the country  ) पोस्टर मोहीम सुरु करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) आठ जणांना गुजरातमध्ये अटक (Eight members of the Aam Aadmi Party have been arrested in Gujarat) करण्यात आली आहे. त्यावरून आम आदमी पक्षाने तुम्ही कितीही जोर लावला तरी आम्ही लढतच […]

Aam Aadmi Party: पीएम मोदींविरोधात आपचे देशभरात ‘मोदी हटाओ-देश बचाओचे’ पोस्टर कँपेन ;पण…   Read More »

Ajit Pawar's comment on Pune Lok Sabha by-election

Ajit Pawar’s comment on Pune Lok Sabha by-election:जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा! 

पुणे । खासदार गिरीश बापट यांना जाऊन 3 दिवस झालेत, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा असा टोला विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पुणे पोटनिवडणुकीबाबत वक्तव्य करणाऱ्यांना (Ajit Pawar’s comment on Pune Lok Sabha by-election) लगावला आहे.  खासदार गिरीश बापट यांच्या मृत्यूनंतर (death of Member of Parliament Girish Bapat)पुण्यात लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होत आहेत. यावर

Ajit Pawar’s comment on Pune Lok Sabha by-election:जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा!  Read More »

BJP is now afraid of Lok Sabha by-election!

The Kasba Assembly by-elections have changed the equation ; भाजपला आता धास्ती लोकसभेच्या पोटनिवडणुकीची !

पोटनिवडणूक बिनविरोध कशी करायची की ‘वेळ मारून न्यायची’ या पेचात भाजप!     पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर (After the death of Pune MP Girish Bapat) पुणे लोकसभेची पोटनिवडणूक (Pune Lok Sabha by-election)घ्यावी लागणार आहे मात्र कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba Assembly Constituency By-Elections) दारुण पराभव पत्करलेल्या भारतीय जनता पार्टीला (BJP)लोकसभेच्या पोटनिवडणुकीत  आता महाविकास आघाडीची

The Kasba Assembly by-elections have changed the equation ; भाजपला आता धास्ती लोकसभेच्या पोटनिवडणुकीची ! Read More »

Karnataka Assembly Election 2023: Polling in Karnataka on 10 May, Results on 13 May

Karnataka Assembly Election 2023:कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान, निकाल १३ मे रोजी 

नवी दिल्ली । कर्नाटक निवडणूकीचा बिगुल वाजला असून 10 मे रोजी विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Election )होणार आहे. 13 मे रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होतील. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार ( Chief Election Commissioner Rajiv Kuma) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विशेष म्हणजे एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. कर्नाटकात 5.21 कोटी मतदार असून  224 विधानसभा

Karnataka Assembly Election 2023:कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान, निकाल १३ मे रोजी  Read More »

Sanjay Raut: Not 'Savarkar Gaurav Yatra', it's 'Adani Rescue Yatra'!

Sanjay Raut: ‘सावरकर गौरव यात्रा’ नव्हे तर, ती ‘अदानी बचाव यात्रा’!

नवी दिल्ली।स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीरांचा अवमान केल्याचा आरोप भाजप-शिवसेना करत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग व देशभक्तीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी राज्याच्या गावागावात ‘सावरकर गौरव यात्रा’( ‘Savarkar Gaurav Yatra’) काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief

Sanjay Raut: ‘सावरकर गौरव यात्रा’ नव्हे तर, ती ‘अदानी बचाव यात्रा’! Read More »

Health Minister Dr Tanaji Sawant revealed that I first rebelled in the state on the orders of Devendra Fadnavis. He also claimed that Devendra Fadnavis, Eknath Shinde and myself held 150 meetings and persuaded MLAs to topple the Maha Vikas Aghadi government only after the cabinet expansion in 2019.

Dr. Tanaji Sawant:  राज्यात मीच  पहिल्यांदा बंडखोरी केली!

धाराशिव । देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आदेशाने राज्यात मी पहिल्यांदा बंडखोरी( rebel) केली, असा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी केला. 2019 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरच महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मी स्वत: मिळून 150 बैठका घेतल्या आणि आमदारांचे मन वळवल्याचा दावाही त्यांनी केला.शिवाय महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मातोश्रीवर जाऊन हात

Dr. Tanaji Sawant:  राज्यात मीच  पहिल्यांदा बंडखोरी केली! Read More »

Sharad Pawar: It is not right to call Savarkar an apologist!

Sharad Pawar: सावरकर यांना माफीवीर म्हणणे योग्य नाही!

नवी दिल्ली। स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आरएसएस (Swatantra Veer Savarkar and RSS)यांच्यामध्ये संबंध नाही. सावरकर यांना माफीवीर म्हणणेही योग्य नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विरोधकांच्या बैठकीत मांडली आहे.विशेष म्हणजे  या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधीही ( Congress leader Rahul Gandhi) उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल

Sharad Pawar: सावरकर यांना माफीवीर म्हणणे योग्य नाही! Read More »

Rahul Gandhi: What is the relationship between Modi-Adani? I will keep asking questions

Rahul Gandhi: मोदी-अदानींचे नाते काय? मी प्रश्न विचारतच राहणार

नवी दिल्ली।भारताची लोकशाही धोक्यात आली आहे…(India’s democracy is in danger) या ओळीने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी पत्रकार परिषदेची सुरुवात करताना    ‘अदानी आणि मोदी यांचे नाते काय? ( What is the relationship between Modi-Adani? )  ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात लोकशाहीवर केलेले भाष्य आणि सर्व चोरांना मोदी हे आडनाव का? या विधानावर देखील स्पष्टीकरण दिले. तसेच भविष्यातील योजनाही नमूद

Rahul Gandhi: मोदी-अदानींचे नाते काय? मी प्रश्न विचारतच राहणार Read More »

Congress leader Mohan Joshi: 'Final counting' begins for BJP's defeat

Congress leader Mohan Joshi: भाजपच्या पराभवाचे आता ‘अंतिम काऊंटिंग’ सुरु

पुणे।शिशुपालाचे शंभर अपराध झाले तसे आता केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारचे (BJP’s Modi government) झाले असून कॉंग्रेसनेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi)यांची खासदारकी गेल्या क्षणापासून कॉंग्रेसने आता रणशिंग फुंकले आहे व  अंतिम लढ्याला सुरुवात केली आहे. पुढील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्ता भ्रष्ट केल्याशिवाय कॉंग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश

Congress leader Mohan Joshi: भाजपच्या पराभवाचे आता ‘अंतिम काऊंटिंग’ सुरु Read More »

Rahul Gandhi: 'I am fighting for India's voice...'!

Rahul Gandhi:’मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे…’!

नवी दिल्ली।  ‘मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे, मी कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहे’. अशी ठाम भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi)यांनी मांडली आहे.   शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द (cancellation of membership of parliament) करण्यात आले. त्यानंतर ट्विट करून राहुल गांधी यांनी लढाई सुरूच राहणार असल्याचे

Rahul Gandhi:’मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे…’! Read More »

error: Content is protected !!