राज्य

९ लोकसभा मतदारसंघ, ३३ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणार ‘जनआशीर्वाद यात्रा’

रत्नागिरी  मोदी सरकारने गेल्या ७ वर्षांत केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवून आशीर्वाद घेणे आणि कोकणचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आता महत्त्वाची ठरणार  आहे.या यात्रेच्या माध्यमातून ९ लोकसभा मतदारसंघ, ३३ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यात  येणार आहे.  चिपळूण, रत्नागिरीमध्ये आढावा बैठक घेण्यात येणार असून केंद्रीय योजनांचा लाभ घेणाऱ्यांची तसेच पर्यटन विकासासाठी …

९ लोकसभा मतदारसंघ, ३३ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणार ‘जनआशीर्वाद यात्रा’ Read More »

ट्विटरच्या भूमिकेवरच संशय !

मुंबई काँग्रेसचे खासदार राहुल गांधींची अकाउंट ब्लॉक केल्यानंतर राहुल गांधींच्या समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे अकाऊंट बंद करण्याची कारवाई ट्विटरकडून करण्यात आली  आहे.  त्यामुळे ट्विटर इंडियाने त्यांची  ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे, हे जाहीर करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते व  अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. बलात्कार पीडित मुलीच्या पालकांचे फोटो ट्विटरवरून शेअर केल्यामुळे …

ट्विटरच्या भूमिकेवरच संशय ! Read More »

शिवसेना-भाजप युतीसाठी ‘त्यांची’ मध्यस्थीची तयारी!

अमरावती  महाराष्ट्रात विकास करण्याऐवजी राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे कुरघोडीचे राजकारण करत आहे.  सत्तेत असणाऱ्या या तिन्ही पक्षांचे  एकमेकांसोबत पटत नाही.  त्यामुळे ते जनतेचे काही भले करू शकत नाही.  जर शिवसेनेला टिकायचं असेल तर अजूनही वेळ आहे.  भाजपशी  युती हाच पर्याय आहे. असे प्रतिपादन केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले. रिपब्लिकन पक्षाचे …

शिवसेना-भाजप युतीसाठी ‘त्यांची’ मध्यस्थीची तयारी! Read More »

महापूर:खरीप पिकांना प्रति गुंठा 68 रुपये ,ऊसाला 135 रुपये नुकसानभरपाई

कोल्हापूर कोल्हापुरात आलेल्या महापुराच्या नुकसान भरपाईपासून शेतकरी आणि पोल्ट्रीधारक यांना खड्याप्रमाणे बाजूला केले आहे.  13 मे 2015 च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना मदत करण्याचा जीआर राज्य सरकारने जारी केला आहे.  त्यामुळे  मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे.  ज्यांना शेती कळत नाही,त्यांनी मदत केली मात्र ज्यांना शेती कळते , त्यांनी मदत देण्यास टाळाटाळ केली.  असा टोला …

महापूर:खरीप पिकांना प्रति गुंठा 68 रुपये ,ऊसाला 135 रुपये नुकसानभरपाई Read More »

राज ठाकरेंच्या आरोपाला राष्ट्रवादीचे सडेतोड उत्तर

मुंबई  राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याच्या राजकारणात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने सडेतोड उत्तर दिले आहे.  राज ठाकरे यांना जातीव्यवस्था आणि त्याचा इतिहास माहीत नसावा.  त्यामुळे अज्ञानातून त्यांनी हे वक्तव्य केले आहे, असा टोला राष्ट्रवादीने लगावलाय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी राज्याच्या राजकारणातील …

राज ठाकरेंच्या आरोपाला राष्ट्रवादीचे सडेतोड उत्तर Read More »

भाजप नेत्यांचे ट्विटर अकाऊंट का बंद होत नाहीत?

मुंबई काँग्रेस सातत्याने सामान्य लोकांचा आवाज उठवत आहे ,तो आवाज दाबण्यासाठी ट्विटरवर केंद्र सरकारने पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दबाव आणला आहे.  त्यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांचे  अकाऊंट  बंद करण्यात आले आहे.  असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे, शिवाय भाजप नेत्यांचे ट्विटर अकाऊंट का बंद होत नाही असा सवालही केला आहे. काँग्रेस नेते, खासदार राहुल …

भाजप नेत्यांचे ट्विटर अकाऊंट का बंद होत नाहीत? Read More »

समर्थन केल्याने ‘त्यांचे’ही ट्विटर अकाउंट बंद!

मुंबई  राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ट्विटर अकाऊन्टही  अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे.  मात्र थोरात यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आपण ट्विट केल्यामुळे माझे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आल्याचा आरोप केला आहे. दिल्लीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणात पीडित असलेल्या  नऊ वर्षाच्या बालिकेच्या पालकांनी दिल्लीत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली …

समर्थन केल्याने ‘त्यांचे’ही ट्विटर अकाउंट बंद! Read More »

बदल्यांसाठी ‘फेक फोन’ ; चक्क शरद पवारांच्या आवाजाची नक्कल!

अतिरिक्त मुख्य सचिवांना गंडवण्याचा प्रयत्न अयशस्वी  मुंबई स्वार्थासाठी कोण कधी काय करेल याचा नेम नाही.  असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  अतिरिक्त मुख्य सचिवांना  एका अज्ञात व्यक्तीने फोन केला, तो फोन बदल्यांबाबत होता. त्या व्यक्तीने  राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या  आवाजाची  हुबेहूब नक्कल करून  मुख्य अतिरिक्त सचिवांना गंडवण्याचा प्रयत्न केला. सध्या अधिकार्‍यांच्या …

बदल्यांसाठी ‘फेक फोन’ ; चक्क शरद पवारांच्या आवाजाची नक्कल! Read More »

सुप्रिया सुळेंनी लोकसभेत केलेल्या मागणीलाच आक्षेप

निलेश राणेंची टीका : हा टाईमपास कशाला   मुंबई शिवसेनेशी हाडवैर असलेल्या  केंद्रीय मंत्री नारायण राणे  आणि त्यांच्या कुटुंबाकडून  आता महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका होत आहे.  आता तर माजी खासदार निलेश राणे यांनी थेट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले आहे. लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या एका  प्रश्नांवरून हा टाईमपास कशाला? असा टोला …

सुप्रिया सुळेंनी लोकसभेत केलेल्या मागणीलाच आक्षेप Read More »

टास्क फोर्स सोबत ‘ या ‘ मुद्द्यांवर झाली मुख्यमंत्र्यांची चर्चा!

मंदिरे,प्रार्थनास्थळे  मंदिरे इतक्यात खुली करू नयेत  मुंबई राज्याला कोरोनाच्या  संभाव्य तिसरा लाटेचा धोका आहे का ? तसा धोका असल्यास काय दक्षता घेण्यात यावी या प्रमुख मुद्द्यांसह  हॉटेल्स, मॉल, रेस्टॉरंटला वाढीव वेळ देता येऊ शकतो  का? त्यासाठी कोणते कडक नियम लागू केले पाहिजेत. मंदिरे व प्रार्थना स्थळ खुले केली जाऊ शकतात का या मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव …

टास्क फोर्स सोबत ‘ या ‘ मुद्द्यांवर झाली मुख्यमंत्र्यांची चर्चा! Read More »

error: Content is protected !!