९ लोकसभा मतदारसंघ, ३३ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणार ‘जनआशीर्वाद यात्रा’
रत्नागिरी मोदी सरकारने गेल्या ७ वर्षांत केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवून आशीर्वाद घेणे आणि कोकणचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आता महत्त्वाची ठरणार आहे.या यात्रेच्या माध्यमातून ९ लोकसभा मतदारसंघ, ३३ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यात येणार आहे. चिपळूण, रत्नागिरीमध्ये आढावा बैठक घेण्यात येणार असून केंद्रीय योजनांचा लाभ घेणाऱ्यांची तसेच पर्यटन विकासासाठी …
९ लोकसभा मतदारसंघ, ३३ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणार ‘जनआशीर्वाद यात्रा’ Read More »