राज्य

maharashtra politics bjp mns shivsena corona

कोरोना हा  काही सरकारी कार्यक्रम नाही,असे का म्हणाले मुख्यमंत्री?

मुंबई। दहीहंडी उत्सवावरून भाजपच काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगपाखड केली आहे. विरोधकांकडून सडकून टीका होत असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर देताना कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त व नियम सांगितले आहे. त्याचे पालन करावेच लागेल,असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.   शिवाय जनतेचे प्राण धोक्यात आणणाऱ्या यात्रा, कार्यक्रम कशाला? अशा शब्दात …

कोरोना हा  काही सरकारी कार्यक्रम नाही,असे का म्हणाले मुख्यमंत्री? Read More »

#bjp #shivsena #politics

जन आशीर्वाद यात्रा… तर जशास तसे; ‘कुणा’ला  थेट ‘इशारा’!

नागपूर।  भाजपची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात गाजत आहे आणि त्यात केलेले वादग्रस्त वक्तव्य कसे अंगलट येते हेही समोर आलेले आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कोकणात सुरु असलेल्या  जनआशीर्वाद यात्रेतील प्रत्येक ॲक्शनला शिवसेनेचे कार्यकर्ते रिॲक्शन देणारच असा इशारा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी  अप्रत्यक्ष नारायण राणे यांना दिला आहे. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी …

जन आशीर्वाद यात्रा… तर जशास तसे; ‘कुणा’ला  थेट ‘इशारा’! Read More »

uddhav thakre devendra phadanwis bjp shivsena maharashtra politics

 ‘त्या’ साठी मुख्यमंत्री व फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा ! 

मुंबई। ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर  सहयाद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आणि विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यात गुरुवारी हिंदू विश्व परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केलेला आशावाद आणि राज्यपालांनी १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात चर्चेसाठी  दिलेली १ सप्टेंबरची वेळ या पार्श्वभूमीवर या …

 ‘त्या’ साठी मुख्यमंत्री व फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा !  Read More »

… भेटीसाठी अखेर  वेळ;12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटणार!

  मुंबई।  राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांच्या नियुक्तीचा तिढा आता सुटण्याची चिन्हे आहेत. राज्यपालांनी १ सप्टेंबरची वेळ महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिल्याने १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग सुकर होतो कि, आणखी बिकट हे १ सप्टेंबरलाच स्पष्ट होणार आहे.  राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडी सरकार पुन्हा सक्रिय झाली आहे. या आमदारांच्या नेमणुकीसाठी आठ महिन्यापूर्वीच पत्र   महाविकास आघाडी सरकारने …

… भेटीसाठी अखेर  वेळ;12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटणार! Read More »

politics maharashtra

‘… तर एका पंगतीत भाजप – शिवसेना  जेवायलासुद्धा बसतील’ 

नागपूर | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या  आक्षेपार्ह टीकेमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे भाजपवरही शिवसेनेचा रोष वाढला आहे. आधीच तुटलेली युती पुन्हा जुळणार नाही असे  स्पष्ट असताना राजकारणात कधीही काहीही होऊ शकते आणि एका पंगतीत भाजप – शिवसेना भविष्यात जेवायलासुद्धा बसतील, एकमेकांची गळाभेट घेतील असा आशावाद हिंदू …

‘… तर एका पंगतीत भाजप – शिवसेना  जेवायलासुद्धा बसतील’  Read More »

n the Rajya Sabha elections, the Shiv Sena candidate in the first round had more votes, but in the second round, the BJP candidate had won by rounding up the numbers. Shiv Sena leader Sanjay Raut had directly named the MLAs alleging fraud. Now, Shiv Sena has become alert so that such a scuffle does not take place in the Legislative Council elections. Two Shiv Sena candidates are in the fray in this Vidhan Parishad election.

२०२४साठी ‘मोट’ बांधा;पण ‘ चर्चा पे चर्चा’ नको!

मुंबई|  आगामी 2024 निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. केंद्रातील  सत्ताधारी भाजपची कोंडी करण्यासाठी देशातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधी पक्षांची मोट बांधली पाहिजे. लोकशाही आहे ,म्हटल्यावर चर्चा तर होणारच; पण केवळ चर्चा पे चर्चा  नको,तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.  काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने देशातील विरोधी …

२०२४साठी ‘मोट’ बांधा;पण ‘ चर्चा पे चर्चा’ नको! Read More »

Rane visited Shivsmarak on the occasion of inauguration of BJP's Jan Ashirwad Yatra

‘जवळ बोलवेन आणि ओळख करून देईल’

मुंबई केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवस्मारकाला दिलेली भेट आणि त्यानंतर शिवसैनिकांनी केलेल्या शुद्धीकरणावरून  शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी केलेल्या  वक्तव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  कोण नारायण राणे हे मला माहीत नाही, असे म्हणणाऱ्या खासदार संजय राऊत यांना ‘जवळ बोलवेन आणि ओळख करून देईल’ असे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत नमूद …

‘जवळ बोलवेन आणि ओळख करून देईल’ Read More »

industrial estates maharashtra hurt employment Leader of Opposition Devendra Fadnavis letter to the Chief Minister

…तर राज्यातील गुंतवणुकीसह रोजगारावर गदा !

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी एका महत्वाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून लक्ष वेधले आहे. राज्यातील औद्योगिक वसाहतीत काही उद्योजकांवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्याला भविष्यकाळात गुंतवणुकीपासून वंचित राहावे लागेल तसेच रोजगारावरही गदा येईल अशी भीती  फडणवीस यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.  औरंगाबाद औद्योगिक वसाहतीसह राज्यातील अनेक ठिकाणी वाढत्या गुंडगिरीमुळे उद्योजक त्रस्त आणि भयभीत झाले आहेत. औरंगाबादमधील एका उद्योग …

…तर राज्यातील गुंतवणुकीसह रोजगारावर गदा ! Read More »

The Income Tax Department has accused MLA Yamini Jadhav of cheating shivsena politics maharashtra pune politics pureIncome Tax Department's inquiry into Yamini Jadhav's affidavit.

शिवसेनेची डोकेदुखी वाढली!

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यानंतर आमदार यामिनी जाधव याही अडचणीत आल्यानंतर शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. आयकर विभागाने आमदार यामिनी जाधव यांच्यावर फसवणुकीचा ठपका ठेवला आहे,इतकेच नव्हे तर जाधव यांची आमदारकी  रद्द करावी अशी मागणीही निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुंबईतील भायखळा मतदारसंघातून यामिनी जाधव या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या वारीस …

शिवसेनेची डोकेदुखी वाढली! Read More »

Jan Ashirwad Yatra is an invitation to the third wave of Corona politics shivsena bjp pune maharashtra

‘वर्क फ्रॉम होम ही काळाची गरज आहे;मात्र तुम्ही ऊकीरडे फुंकत फिरत  आहात’

मुंबई: कोव्हिड काळात वर्क फ्राॅम होम ही काळाची गरज आहे. मात्र तुम्ही ऊकीरडे फुंकत फिरत आहात, अशा शब्दात भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर शिवसेना नेते खासदार संजय  राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. मोदी सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांना आणि विशेषत: कोरोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाकडून  देशभरात ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य …

‘वर्क फ्रॉम होम ही काळाची गरज आहे;मात्र तुम्ही ऊकीरडे फुंकत फिरत  आहात’ Read More »

error: Content is protected !!