कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही,असे का म्हणाले मुख्यमंत्री?
मुंबई। दहीहंडी उत्सवावरून भाजपच काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगपाखड केली आहे. विरोधकांकडून सडकून टीका होत असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर देताना कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त व नियम सांगितले आहे. त्याचे पालन करावेच लागेल,असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. शिवाय जनतेचे प्राण धोक्यात आणणाऱ्या यात्रा, कार्यक्रम कशाला? अशा शब्दात …
कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही,असे का म्हणाले मुख्यमंत्री? Read More »