… पंचवीस वर्षे मनाची तयारी ठेवा! असं का म्हणाले, संजय राऊत?
मुंबई| उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सरकार किमान पंचवीस वर्षे चालवू, त्यामुळे पंचवीस वर्षे मनाची तयारी ठेवा, ते जर स्वप्न पाहत असतील तर त्यांना बघू द्या.अजून तरी स्वप्नावर कोणताही टॅक्स लावलेला नाही,अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मला ’माजी मंत्री म्हणू […]
… पंचवीस वर्षे मनाची तयारी ठेवा! असं का म्हणाले, संजय राऊत? Read More »










