राज्य

sharad pawar NCP President maharashtra election politics

‘भविष्यात एकत्र लढलो तर आगामी पाच वर्षे देखील राज्यात आघाडी सरकारच’ 

सातारा। कुणी कितीही म्हटले तरी हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. भविष्यात एकत्र लढलो तर आगामी पाच वर्षे देखील राज्यात आघाडी सरकारच सत्तेवर राहील असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.  महाबळेश्वर येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर पार पडले. या शिबीराच्या समारोपासाठी शरद पवार हे महाबळेश्वर येथे आले होते. […]

‘भविष्यात एकत्र लढलो तर आगामी पाच वर्षे देखील राज्यात आघाडी सरकारच’  Read More »

Senior Nagpur lawyer Satish Uke has been raided by the ED. Congress state president Nana Patole has alleged that attempts are being made to implicate lawyers who speak against BJP leaders. Therefore, taking this seriously, the High Court and the Supreme Court should remove Sumoto and save the country's democracy, Nana Patole has asked the courts

महाराष्ट्राला गुजरातप्रमाणेच दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे काय? 

मुंबई।  गुजरातमध्ये गोध्रा दंगलीसारखे प्रयोग करुन देशभर त्याचे लोण पसरवण्याचे काम भाजपने केले. आता त्यांच्याकडून महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करुन राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी महाराष्ट्रात आग लावण्याचा धंदा काही नेत्यांनी सुरू केला असला तरी  महाराष्ट्राची सुज्ञ आणि समंजस जनता त्यांच्या

महाराष्ट्राला गुजरातप्रमाणेच दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे काय?  Read More »

politics maharashtra

 ‘दाऊद ‘कुणाचा :रत्नागिरीतील जागेवर योगा सेंटर कुणाचे?

मुंबई । राज्यात राजकीय बॉम्ब जोरात फुटत आहेत आणि एक एक नवी माहिती मात्र समोर येत आहे. समाजकारणाच्या नावाखाली राजकारणात सत्तेचा पट ताब्यात ठेवण्यापेक्षा तो पुन्हा हस्तगत करण्यासाठी कुठपर्यंत मजल मारली जाते हे यानिमित्ताने आता चव्हाट्यावर आले आहे. एकीकडे वाढत्या महागाईने जनता होरपळत असताना राजकीय आखाड्यात मात्र ‘दाऊद ‘कुणाचा?  यावरून ‘ कलगीतुरा’ रंगला आहे. त्यात

 ‘दाऊद ‘कुणाचा :रत्नागिरीतील जागेवर योगा सेंटर कुणाचे? Read More »

Senior Nagpur lawyer Satish Uke has been raided by the ED. Congress state president Nana Patole has alleged that attempts are being made to implicate lawyers who speak against BJP leaders. Therefore, taking this seriously, the High Court and the Supreme Court should remove Sumoto and save the country's democracy, Nana Patole has asked the courts

भाजपानिर्मित बरबादीच्या विरुद्ध काँग्रेसचे  जन जागरण अभियान 

मुंबई|एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यानंतर राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. आज पत्रकार परिषद घेत मलिकांनी फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली. भाजपानिर्मित बरबादीच्या विरुद्ध आवाज बुलंद करण्यासाठी काँग्रेस १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत जनजागरण अभियान करणार असल्याचे

भाजपानिर्मित बरबादीच्या विरुद्ध काँग्रेसचे  जन जागरण अभियान  Read More »

bjp ncp congress shivsena politics maharashtra

महाविकास आघाडीकडून आता भाजपवर ‘ काऊंटर अटॅक’!

पुणे । राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून भाजपकडून सातत्याने आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे. इतकंच नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून   चौकशा, छापे असा ससेमिरा आघाडी सरकारच्या मागे लागल्याने आता भाजपला जशास तसे उत्तर देण्याची रणनीती महाविकास आघाडी सरकारकडून आखण्यात आली आहे. भाजपच्या  कथित आरोपांमुळे  प्रतिमा मलिन होत असल्याने आता भाजपवरच  ‘ काऊंटर अटॅक’ करण्यासाठी

महाविकास आघाडीकडून आता भाजपवर ‘ काऊंटर अटॅक’! Read More »

Medha Patkar, an environmentalist and activist of the movement Chief Minister Devendra Fadnavis flood problem in the state construction in the blue and red lines was allowed

‘पूरप्रश्नावरून   माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस  दोषी’

कोल्हापूर। पर्यावरण अभ्यासक आणि चळवळीतील कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी राज्यात उद्भवणाऱ्या पूरप्रश्नावरून थेट  माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनाच दोषी ठरवले आहे. शिवाय फडणवीस यांनाच पूररेषा आणि नदीची पाणीपातळी यामधील फरक कळलाच नाही,त्यामुळेच निळ्या व लाल रेषेतील बांधकामांना सरसकट परवानगी दिली गेली. परिणामी पश्चिम महाराष्ट्रात महापुराची तीव्रता वाढली आहे,हेही त्यांनी ठामपणे मांडले. कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना त्या

‘पूरप्रश्नावरून   माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस  दोषी’ Read More »

No notice as accused!

‘राज्यसरकारला वेठीस धरण्यासाठीच  केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर’

मुंबई|राज्य सरकारला वेठीस धरण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.  कार्डिया क्रूझवर झालेल्या धाडीमध्ये  अंमली  पदार्थविरोधी पथकाने  केलेल्या कारवाईचा भांडाफोड करणाऱ्या  मुख्य पंच प्रभाकर साईल याने पोलिसांकडे सुरक्षा मागितली आहे. आपल्या जिवाला धोका असून आपल्याला पोलिसांनी सुरक्षा द्यावी, अशा प्रकारची तक्रार दाखल झाल्यानंतर  प्रभाकर साईलला पोलिसांकडून

‘राज्यसरकारला वेठीस धरण्यासाठीच  केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर’ Read More »

ncp congress shivsena maharashtra politics

… ‘बघ्या’च्या भूमिकेचा काँग्रेसलाच फटका बसणार !

पुणे। राज्यात कोरोना आता आटोक्यात आला आहे ;पण गेली दीड -दोन वर्षे उपाययोजनात घालवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला भाजपकडून  केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे  चौकशी सत्राचे ‘ग्रहण’ लागले आहे.  शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांमागे लागलेला हा चौकशीचा ससेमिरा या दोन्ही पक्षप्रमुखांसाठी  एक डोकेदुखी ठरली आहे. भाजप नेत्यांकडून होणाऱ्या आरोपांना सेना – राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे आणि एकीचे

… ‘बघ्या’च्या भूमिकेचा काँग्रेसलाच फटका बसणार ! Read More »

From the hearing held today in the Supreme Court, the people would have known the reason why the Shinde-Fadnavis government is not expanding the cabinet even after so long. Congress leader Sachin Sawant has tweeted this.

काँग्रेसमध्येच  ‘विसंवाद’ : ट्विटर हँडलवरून प्रवक्ते पदाचा का काढला ‘त्यांनी’   टॅग!

मुंबई। महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसकडून शक्तिप्रदर्शन वेळोवेळी केले जात आहे आणि ज्यांच्या बरोबर सत्तेत सहभागी आहेत,त्या शिवसेनेसह राष्ट्रवादीला स्वबळाचे इशारेही दिले जात आहे. प्रत्यक्षात पक्षात आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी ही रणनीती असली तरी आता  काँग्रेसमधील अंतर्गत गृहकलह मात्र वाढला आहे.  मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी अतुल लोंढे यांच्यावर आता सोपविण्यात आल्याने पूर्वीचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी राजीनामा

काँग्रेसमध्येच  ‘विसंवाद’ : ट्विटर हँडलवरून प्रवक्ते पदाचा का काढला ‘त्यांनी’   टॅग! Read More »

politics ncp shivsena congress various temples

‘त्या’ वाटपावरून महाविकास आघाडीत मतमतांतरे !

मुंबई । गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील विविध महामंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आदी पदांवरील नियुक्त्या  रखडलेल्या आहेत. काही मोजक्या महामंडळांवरील नियुक्त्या वगळता अन्य नियुक्त्यांवरून महाविकास आघाडीत मतमतांतरे अजून कायम आहेत,त्याला कधी मुहूर्त लागतो याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.असे असले तरी फडणवीस सरकारच्या काळापासून ताब्यात  असलेल्या महामंडळांवर शिवसेनेचा ‘कब्जा’आजही कायम आहे. राज्यात असलेल्या विविध महत्वाचे  आणि मोक्याचे  महामंडळे  आपल्या ताब्यात कशी

‘त्या’ वाटपावरून महाविकास आघाडीत मतमतांतरे ! Read More »

error: Content is protected !!