देश

Prime Minister Narendra Modi's criticism of Congress POLITICS CORONA Prime Minister Narendra Modi

जागतिक अर्थव्यवस्थेचे नेते… असे का म्हणाले मोदी?

अहमदाबाद। कोरोना महामारीच्या फटक्यातून सावरत देशाची अर्थव्यवस्था ही  बळकट झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अहमदाबाद येथील शारदाधाम भवनच्या ऑनलाईन उदघाटन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी हे भाष्य केले.  ते म्हणाले, जगातील मोठ्या अर्थव्यवस्था स्वतःला वाचविण्याचे प्रयत्न करीत होत्या. त्यावेळी आपण सुधारणा करत होतो. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असताना आपण उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना सुरु केली. …

जागतिक अर्थव्यवस्थेचे नेते… असे का म्हणाले मोदी? Read More »

politics maharashtra

आधी ‘त्यांनी’ आरोप करायचे, मग लगेच ईडीकडून नोटिसा​!​

मुंबई |शह- काटशहाच्या राजकारणात ईडीच्या आधारे भाजपकडून  महाराष्ट्र सरकारला बदमान केले जात आहे,असा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून होत आहे. त्यात भाजपचा एक नेता आरोप करतो आणि  ईडीकडून ज्यांच्यावर आरोप झाले आहेत,त्यांना तात्काळ  नोटिसा धाडण्यात येत असल्याने हे सगळं ‘ठरवून’ या सदरात आहे, हेच अधोरेखित होत असल्याचा दावाही राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे. ​नुकतेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा …

आधी ‘त्यांनी’ आरोप करायचे, मग लगेच ईडीकडून नोटिसा​!​ Read More »

inc bjp Congress general secretary Priyanka Gandhi modi india rising petrol, diesel and gas cylinder prices

… या ‘ विकासा’ला आता ‘सुट्टी’ द्या, असे का म्हणाल्या प्रियंका गांधी! 

नवी दिल्ली|  एकीकडे कोरोनामुळे लॉकडाऊन… जमापुंजी खर्च करून लोकं घरात बसली… लाखो लोकांनी  रोजगाराविना आहे तसे दिवस काढले…कोरोना काय त्याच्या आधीपासून महागाई दिवसेंदिवस वाढतच  आहे. आजतर अर्थव्यवस्था कोलमडलेली  आहे.निर्बंधात  जगायचं कसं या पेचात सर्वसामान्य जनता  अडकली  आहे.दुसरीकडे श्रीमंत अधिक गर्भ श्रीमंत होत आहे आणि  गरीब फक्त नावालाच जगत आहे. मग नक्की कुणासाठी अच्छे दिन होते ? …

… या ‘ विकासा’ला आता ‘सुट्टी’ द्या, असे का म्हणाल्या प्रियंका गांधी!  Read More »

inc bjp politics tweets electoral bond

भाजपचे ५० टक्क्यांनी  उत्पन्न वाढले आणि तुमचे?

नवी दिल्ली।  ​भाजपचे ​५०टक्क्यांनी उत्पन्न वाढले आणि तुम​चे  किती​?​ असा सवाल ट्विटरवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशातील जनतेला विचारला आहे​. ​ ​ट्विटद्वारे भाजपवर निशाणा साधताना जोरदार टीकाही केली आहे​.  असोसिएशन ​फॉर  डेमोक्रॅटिक ​रिफॉर्म्सच्या  आकडेवारीनुसार ​२०१९ -२० मध्ये भाजपच्या संपत्तीत ​३,६२३.२८ कोटी रुपयां​नी  वाढ​ली आहे​. ​ या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी भाजपच्या वाढलेल्या संपत्तीवरून जोरदार टीका केली आहे​. ​  असोसिएशन ​फॉर  डेमोक्रॅटिक ​रिफॉर्म्सच्या    (ADR ) …

भाजपचे ५० टक्क्यांनी  उत्पन्न वाढले आणि तुमचे? Read More »

politics maharashtra

‘… तर एका पंगतीत भाजप – शिवसेना  जेवायलासुद्धा बसतील’ 

नागपूर | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या  आक्षेपार्ह टीकेमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे भाजपवरही शिवसेनेचा रोष वाढला आहे. आधीच तुटलेली युती पुन्हा जुळणार नाही असे  स्पष्ट असताना राजकारणात कधीही काहीही होऊ शकते आणि एका पंगतीत भाजप – शिवसेना भविष्यात जेवायलासुद्धा बसतील, एकमेकांची गळाभेट घेतील असा आशावाद हिंदू …

‘… तर एका पंगतीत भाजप – शिवसेना  जेवायलासुद्धा बसतील’  Read More »

n the Rajya Sabha elections, the Shiv Sena candidate in the first round had more votes, but in the second round, the BJP candidate had won by rounding up the numbers. Shiv Sena leader Sanjay Raut had directly named the MLAs alleging fraud. Now, Shiv Sena has become alert so that such a scuffle does not take place in the Legislative Council elections. Two Shiv Sena candidates are in the fray in this Vidhan Parishad election.

२०२४साठी ‘मोट’ बांधा;पण ‘ चर्चा पे चर्चा’ नको!

मुंबई|  आगामी 2024 निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. केंद्रातील  सत्ताधारी भाजपची कोंडी करण्यासाठी देशातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधी पक्षांची मोट बांधली पाहिजे. लोकशाही आहे ,म्हटल्यावर चर्चा तर होणारच; पण केवळ चर्चा पे चर्चा  नको,तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.  काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने देशातील विरोधी …

२०२४साठी ‘मोट’ बांधा;पण ‘ चर्चा पे चर्चा’ नको! Read More »

Why is Twitter controversial in India?

ट्विटर  भारतात का वादग्रस्त ठरली ?

 स्पेशल रिपोर्ट  गत काही महिन्यांपासून देशात  ट्विटर हे विविध वादामुळे चर्चेत आले आहे. मात्र ट्विटरची भूमिका ही संशयाच्या फेरीतच  अडकली आहे. प्रारंभी आयटी नियमांच्या पालनावरून ट्विटर आणि केंद्रसरकारमध्ये वादाची ठिणगी पडली. त्यानंतर टूल किटचा आरोप, मोदीसरकारमधील अनेकांना ट्विटरने दिलेला धक्का, दिल्ली पोलिसांच्या नोटीस आणि कारवाईला ट्विटरकडून आक्षेप,नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमावरून भारत सरकार आणि ट्विटर यांच्यात  सुरु …

ट्विटर  भारतात का वादग्रस्त ठरली ? Read More »

अखेर ट्विटरकडून ‘अनलॉक ‘!

 नवी दिल्ली काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ट्विटर  अकाऊंट  अखेर अनलॉक करण्यात आले  आहे.  राहुल गांधी यांच्या सहीत काँग्रेसच्या इतर नेत्यांचेही ट्विटर  अकाऊंट   पुन्हा सुरळीत करण्यात आले आहे.  देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करत असल्याची टीका झाल्याने  ट्विटरकडून कारवाई मागे घेण्यात आली आहे. काँग्रेसचे सर्व  अकाऊंट   अनलॉक  करण्यात आली आहेत.  मात्र यासाठी ट्विटरकडून कोणतेही कारण देण्यात आलेले नाही, अशी माहिती काँग्रेसचे सोशल …

अखेर ट्विटरकडून ‘अनलॉक ‘! Read More »

विधानपरिषदेतील बारा नामनिर्देशित जागा; लवकरात लवकर निर्णय घ्या

मुंबई  राज्याच्या विधान परिषदेतील १२ नामनिर्देशित जागा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांना धक्का दिला आहे. बारा नामनिर्देशित जागा अनिश्चित काळासाठी रिकाम्या ठेवता येणार नाहीत .लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी बारा जणांची नावे राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवली होती  मात्र …

विधानपरिषदेतील बारा नामनिर्देशित जागा; लवकरात लवकर निर्णय घ्या Read More »

काँग्रेसचे आता ट्विटर ‘ वॉर’

नवी दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर खाते ब्लॉक करण्यात आले आहे .यावरून ट्विटर विरुद्ध काँग्रेस अशी लढाई सुरू झाली आहे. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधीसह अनेक नेत्यांनी ट्विटरवर राहुल गांधी यांचा फोटो प्रोफाइल म्हणून ठेवला आहे, इतकेच नव्हे तर नावही राहुल गांधी  असे दिले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आता ट्विटरला लक्ष्य करण्यात येत असले …

काँग्रेसचे आता ट्विटर ‘ वॉर’ Read More »

error: Content is protected !!