देश

विधानपरिषदेतील बारा नामनिर्देशित जागा; लवकरात लवकर निर्णय घ्या

मुंबई  राज्याच्या विधान परिषदेतील १२ नामनिर्देशित जागा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांना धक्का दिला आहे. बारा नामनिर्देशित जागा अनिश्चित काळासाठी रिकाम्या ठेवता येणार नाहीत .लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी बारा जणांची नावे राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवली होती  मात्र […]

विधानपरिषदेतील बारा नामनिर्देशित जागा; लवकरात लवकर निर्णय घ्या Read More »

काँग्रेसचे आता ट्विटर ‘ वॉर’

नवी दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर खाते ब्लॉक करण्यात आले आहे .यावरून ट्विटर विरुद्ध काँग्रेस अशी लढाई सुरू झाली आहे. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधीसह अनेक नेत्यांनी ट्विटरवर राहुल गांधी यांचा फोटो प्रोफाइल म्हणून ठेवला आहे, इतकेच नव्हे तर नावही राहुल गांधी  असे दिले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आता ट्विटरला लक्ष्य करण्यात येत असले

काँग्रेसचे आता ट्विटर ‘ वॉर’ Read More »

राहुल गांधींच्या वक्तव्यामुळेच काँग्रेस पक्षाची दशा!

नागपूर संसदेत सुरू असलेल्या गोंधळावर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.राहुल  गांधी यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पार्टीची दशा झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विरोधकांना संसदेत काम करू द्यायचे नाही, यासाठी ते गोंधळ आणि धिंगाणा मस्ती करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. संसदेच्या सभागृहात इतिहासात कलंक लावणारा गंभीर प्रकार घडला

राहुल गांधींच्या वक्तव्यामुळेच काँग्रेस पक्षाची दशा! Read More »

ट्विट करून  ‘त्यांचा ‘ ट्विटरलाच   सवाल!

अनुसूचित जाती आयोगाचे अकाऊंट का बंद केले नाही?   नवी दिल्ली अनुसूचित जाती आयोगाचे  अकाऊंट   का बंद केले नाही. आयोगानेही तेच फोटो ट्विट केले होते.  जे आमच्या एका नेत्याने केले होते, असे ट्विट  काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी केले आहे.शिवाय ट्विटर  मोदी सरकारचे धोरण राबवतय का? अशा शब्दात ट्विटरवर त्यांनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी,

ट्विट करून  ‘त्यांचा ‘ ट्विटरलाच   सवाल! Read More »

पंतप्रधान आणि गृहमंत्री आहेत तरी कुठे ? दोन मिनिटांचा वेळ मिळू शकत नाही…

नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लोकसभेत हजर राहण्यासाठी का वेळ मिळत नाही ? असा सवाल करतानाच  त्यांना ओबीसी  विधेयकासारख्या महत्त्वाच्या विधेयकांवरही विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकायचे नाही. अशा शब्दात तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी  भूमिका मांडली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात करण्यात येणार्‍या कामकाज प्रक्रियेवरून ब्रायन यांनी भाजप सरकारवर

पंतप्रधान आणि गृहमंत्री आहेत तरी कुठे ? दोन मिनिटांचा वेळ मिळू शकत नाही… Read More »

केंद्रसरकारकडून लोकशाहीचा खून

विरोधी पक्षनेत्यांचा विजय चौकापर्यंत ‘मार्च’ नवी दिल्ली पेगासस हेरगिरी प्रकरणावरून  आक्रमक पवित्रा घेऊन विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारची कोंडी करण्यात आली परिणामी संसदेचे कामकाज संपूर्ण अधिवेशन काळात केवळ एकवीस तासच चालले.  दोन्ही सभागृहांचे काम स्थगित करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला.  संसदेपासून विजय चौकापर्यंत निषेध करत मार्च काढला.  तीन कृषी कायदे रद्द करावेत अशी ठोस

केंद्रसरकारकडून लोकशाहीचा खून Read More »

… ‘पेगासीस’ संबंध नाही ; मग कोणत्या देशाने भारतात येऊन हेरगिरी केली!

मुंबई सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, निवडणूक आयुक्त, वकील ,पत्रकार, विरोधी पक्षनेते यांचे फोन टॅप केले जातात आणि दुसरीकडे केंद्र सरकारचे संरक्षण मंत्रालय म्हणते ‘आम्ही कोणताही  व्यवहार केला नाही’  असे सांगत असेल तर  जगातील कुठल्या देशाने भारतातील हेरगिरी केली . असा रोखठोक  सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. केंद्रातील 

… ‘पेगासीस’ संबंध नाही ; मग कोणत्या देशाने भारतात येऊन हेरगिरी केली! Read More »

कर्नाटक – गोवा: ‘तो’ वाद पेटवण्यासाठी काँग्रेसने केला हा ‘बदल’

पणजी गोवा राज्यात सध्या म्हादई नदीच्या पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे .हा वाद कर्नाटक आणि विशेषतः गोवा राज्यातील पाणी वाटप मुद्द्यावरून आहे. त्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले होते. मात्र राज्यात, केंद्रात आणि कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत पाणीवाटपाचा मुद्दा काँग्रेसकडून तापवला जाणार आहे. त्यासाठी काँग्रेसने नवी रणनीती आखली आहे. त्यानुसार   कर्नाटकच्या पी.  गुंडू राव

कर्नाटक – गोवा: ‘तो’ वाद पेटवण्यासाठी काँग्रेसने केला हा ‘बदल’ Read More »

मागासवर्ग ठरवण्याचा अधिकार पुन्हा राज्यांना!

127 वे  घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर नवी दिल्ली  राज्यांना स्वतः इतर इतर मागासवर्गांची यादी तयार करण्याचे अधिकार देणारे 127  वे घटनादुरुस्ती विधेयक 2021 सोमवारी  सरकारकडून लोकसभेत मांडण्यात आले.  हे विधेयक पारित झाल्यानंतर राज्यांना ओबीसींची यादी तयार करण्याचे अधिकार पुन्हा मिळणार आहेत. लोकसभेत सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार यांनी 127 वे  घटनादुरुस्ती विधेयक पटलावर मांडले.  सामाजिक व शैक्षणिक

मागासवर्ग ठरवण्याचा अधिकार पुन्हा राज्यांना! Read More »

‘त्या’ विधेयकाला विरोध करू नका;देवेन्द्र फडणवीसांचे ‘साकडे’ !

नवी दिल्ली एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचे अधिकार हे राज्यांनाच  असावे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली आहे आणि राजकीय पक्षांना संसदेत ‘ त्या ‘ विधेयकावर गदारोळ करू नये अशी  विनंतीही केली आहे. दिल्लीतील भेटीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले,  102 व्या  घटना दुरुस्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार

‘त्या’ विधेयकाला विरोध करू नका;देवेन्द्र फडणवीसांचे ‘साकडे’ ! Read More »

error: Content is protected !!