Ramdas Athawale: शिंदे गट आरपीआय-भाजपबरोबर असल्याने मनसेची गरजच नाही
सातारा।मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला (MNS)बरोबर घेतल्यास मनसेमुळे परप्रांतीयांची मते मिळणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपने (Eknath Shinde group and BJP)मनसेला बरोबर घेऊ नये. शिंदे गट सध्या आरपीआय आणि भाजपबरोबर असल्यामुळे मनसेची गरज नसल्याची स्पष्ट भूमिका केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मांडली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते […]
Ramdas Athawale: शिंदे गट आरपीआय-भाजपबरोबर असल्याने मनसेची गरजच नाही Read More »










