RSSच्या विचारांना भाजपकडूनच तिलांजली: रोहित पवार
मुंबई । सत्तेच्या हव्यासात भारतीय जनता पार्टीने नैतिकताच काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ( RSS ) विचारांनाही तिलांजली दिल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सत्ता संघर्षावर थेट घणाघात करत आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवताना शेतकरी, युवक आत्महत्या, बेरोजगारी, माता-भगिनींवर होणारे अत्याचार यावर कुणीही बोलायला तयार नाही. (रोहित पवार यांचा आरोप)याकडे रोहित …
RSSच्या विचारांना भाजपकडूनच तिलांजली: रोहित पवार Read More »