Udaya Samant:महाविकास आघाडीची वज्रमूठ किती मजबूत?
पिंपरी।अजितदादांनी भाषण काय केले, यापेक्षा आठ दिवसातील गंमती -जमती सांगतो. एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे सांगतात पंतप्रधान नरेंद्र मोदी अकार्यक्षम आहेत. काम करत नाहीत, त्यांनी मणिपूरला जावे. आणि अजितदादांनी सांगितले की पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधीनंतर कर्तव्यदक्ष, कर्तबगार पंतप्रधान कोण असतील तर ते नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi) या नेत्यांच्या […]
Udaya Samant:महाविकास आघाडीची वज्रमूठ किती मजबूत? Read More »










