राज्य

जिल्हाधिकारी बदलण्यावरून राष्ट्रवादी – शिवसेनेत होणार ‘कलगीतुरा’

जालना  परभणी येथील जिल्हाधिकारी गोयल यांच्या बदलीसाठी खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रावरून राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.  त्यामुळे संतप्त झालेल्या खासदार संजय जाधव यांनी’ किती दिवस सहन करायचं ,किती दिवस शांत बसायचं.  माकडीन  सुद्धा वेळ आली की पिल्लू पायाखाली घालते, तर वेळच  आली तर राष्ट्रवादीचेही  तसे  करू. असे वक्तव्य केल्याने […]

जिल्हाधिकारी बदलण्यावरून राष्ट्रवादी – शिवसेनेत होणार ‘कलगीतुरा’ Read More »

राज्यपालांनी पत्रकारांनाच केला ‘हा’ उपरोधिक सवाल

नांदेड मी कुठलीही आढावा बैठक घेतली नाही.  मी माझ्या अखत्यारित असलेल्या विषयावर प्रशासनातील अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि मला तेवढा संविधानाने अधिकार दिला आहे.  अशा शब्दात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भूमिका मांडली मात्र राजकारण्यांकडून राजकारण केले जात आहे, ते त्यांना करू द्या.  परंतु पत्रकार तर राजकारण करत नाही ना असा उपरोधिक सवालही त्यांनी पत्रकारांनाच  केला. राज्यपाल

राज्यपालांनी पत्रकारांनाच केला ‘हा’ उपरोधिक सवाल Read More »

राज्यपाल निष्ठावंत, ‘कुणी’ दिला दाखला!

पुणे प्रतिनिधी महाराष्ट्रात दोन समांतर यंत्रणा कार्यरत असल्याचे भासविण्याचा राज्यपालांचा प्रयत्न आहे का ? अशी टीका राज्यपालांच्या दौऱ्यावरून होत असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे निष्ठावंत असल्याचा दाखला दिला आहे. परिणामी या वक्तव्यामुळे भाजप कोंडीत सापडण्याची दाट शक्यता आहे. राज्यपालांच्या दौऱ्याला महाविकास आघाडी सरकारने कडाडून

राज्यपाल निष्ठावंत, ‘कुणी’ दिला दाखला! Read More »

ग्रामीण भागाचे अर्थचक्र :बैलगाडा शर्यतीसाठी ‘ते’ पुन्हा सरसावले!

पुणे  बैलगाडा शर्यतीवर ग्रामीण भागाचे अर्थकारण अवलंबून असते मात्र या शर्यतीवर असलेल्या बंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे गत ४०० वर्षांची परंपरा तसेच पशुगणनेत कमी होत असलेल्या  खिलार जातींच्या बैलांची संख्या या पार्श्वभूमीवर बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे   करून पाठपुरावा सुरु ठेवला

ग्रामीण भागाचे अर्थचक्र :बैलगाडा शर्यतीसाठी ‘ते’ पुन्हा सरसावले! Read More »

महापालिका निवडणुका :सत्तेसाठी आता कोणता ‘पॅटर्न’

पुणे । प्रतिनिधी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सत्तेचे ‘गणित’ जुळविण्यासाठी ‘बेरजेचे राजकारण’ ही  जोरात सुरु झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप एकत्र येईल असे बोलले जात असले तरी दोन्ही पक्षात मात्र परप्रांतीयांचा मुद्दा पेटणार अशी चिन्हे  स्पष्ट आहेत,त्यातही या मुद्द्यावरून मनसे कोणती भूमिका घेते

महापालिका निवडणुका :सत्तेसाठी आता कोणता ‘पॅटर्न’ Read More »

error: Content is protected !!