महापूर:खरीप पिकांना प्रति गुंठा 68 रुपये ,ऊसाला 135 रुपये नुकसानभरपाई
कोल्हापूर कोल्हापुरात आलेल्या महापुराच्या नुकसान भरपाईपासून शेतकरी आणि पोल्ट्रीधारक यांना खड्याप्रमाणे बाजूला केले आहे. 13 मे 2015 च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना मदत करण्याचा जीआर राज्य सरकारने जारी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे. ज्यांना शेती कळत नाही,त्यांनी मदत केली मात्र ज्यांना शेती कळते , त्यांनी मदत देण्यास टाळाटाळ केली. असा टोला […]
महापूर:खरीप पिकांना प्रति गुंठा 68 रुपये ,ऊसाला 135 रुपये नुकसानभरपाई Read More »
