राज्य

… भेटीसाठी अखेर  वेळ;12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटणार!

  मुंबई।  राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांच्या नियुक्तीचा तिढा आता सुटण्याची चिन्हे आहेत. राज्यपालांनी १ सप्टेंबरची वेळ महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिल्याने १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग सुकर होतो कि, आणखी बिकट हे १ सप्टेंबरलाच स्पष्ट होणार आहे.  राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडी सरकार पुन्हा सक्रिय झाली आहे. या आमदारांच्या नेमणुकीसाठी आठ महिन्यापूर्वीच पत्र   महाविकास आघाडी सरकारने […]

… भेटीसाठी अखेर  वेळ;12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटणार! Read More »

politics maharashtra

‘… तर एका पंगतीत भाजप – शिवसेना  जेवायलासुद्धा बसतील’ 

नागपूर | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या  आक्षेपार्ह टीकेमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे भाजपवरही शिवसेनेचा रोष वाढला आहे. आधीच तुटलेली युती पुन्हा जुळणार नाही असे  स्पष्ट असताना राजकारणात कधीही काहीही होऊ शकते आणि एका पंगतीत भाजप – शिवसेना भविष्यात जेवायलासुद्धा बसतील, एकमेकांची गळाभेट घेतील असा आशावाद हिंदू

‘… तर एका पंगतीत भाजप – शिवसेना  जेवायलासुद्धा बसतील’  Read More »

n the Rajya Sabha elections, the Shiv Sena candidate in the first round had more votes, but in the second round, the BJP candidate had won by rounding up the numbers. Shiv Sena leader Sanjay Raut had directly named the MLAs alleging fraud. Now, Shiv Sena has become alert so that such a scuffle does not take place in the Legislative Council elections. Two Shiv Sena candidates are in the fray in this Vidhan Parishad election.

२०२४साठी ‘मोट’ बांधा;पण ‘ चर्चा पे चर्चा’ नको!

मुंबई|  आगामी 2024 निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. केंद्रातील  सत्ताधारी भाजपची कोंडी करण्यासाठी देशातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधी पक्षांची मोट बांधली पाहिजे. लोकशाही आहे ,म्हटल्यावर चर्चा तर होणारच; पण केवळ चर्चा पे चर्चा  नको,तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.  काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने देशातील विरोधी

२०२४साठी ‘मोट’ बांधा;पण ‘ चर्चा पे चर्चा’ नको! Read More »

Rane visited Shivsmarak on the occasion of inauguration of BJP's Jan Ashirwad Yatra

‘जवळ बोलवेन आणि ओळख करून देईल’

मुंबई केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवस्मारकाला दिलेली भेट आणि त्यानंतर शिवसैनिकांनी केलेल्या शुद्धीकरणावरून  शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी केलेल्या  वक्तव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  कोण नारायण राणे हे मला माहीत नाही, असे म्हणणाऱ्या खासदार संजय राऊत यांना ‘जवळ बोलवेन आणि ओळख करून देईल’ असे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत नमूद

‘जवळ बोलवेन आणि ओळख करून देईल’ Read More »

industrial estates maharashtra hurt employment Leader of Opposition Devendra Fadnavis letter to the Chief Minister

…तर राज्यातील गुंतवणुकीसह रोजगारावर गदा !

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी एका महत्वाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून लक्ष वेधले आहे. राज्यातील औद्योगिक वसाहतीत काही उद्योजकांवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्याला भविष्यकाळात गुंतवणुकीपासून वंचित राहावे लागेल तसेच रोजगारावरही गदा येईल अशी भीती  फडणवीस यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.  औरंगाबाद औद्योगिक वसाहतीसह राज्यातील अनेक ठिकाणी वाढत्या गुंडगिरीमुळे उद्योजक त्रस्त आणि भयभीत झाले आहेत. औरंगाबादमधील एका उद्योग

…तर राज्यातील गुंतवणुकीसह रोजगारावर गदा ! Read More »

The Income Tax Department has accused MLA Yamini Jadhav of cheating shivsena politics maharashtra pune politics pureIncome Tax Department's inquiry into Yamini Jadhav's affidavit.

शिवसेनेची डोकेदुखी वाढली!

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यानंतर आमदार यामिनी जाधव याही अडचणीत आल्यानंतर शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. आयकर विभागाने आमदार यामिनी जाधव यांच्यावर फसवणुकीचा ठपका ठेवला आहे,इतकेच नव्हे तर जाधव यांची आमदारकी  रद्द करावी अशी मागणीही निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुंबईतील भायखळा मतदारसंघातून यामिनी जाधव या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या वारीस

शिवसेनेची डोकेदुखी वाढली! Read More »

Jan Ashirwad Yatra is an invitation to the third wave of Corona politics shivsena bjp pune maharashtra

‘वर्क फ्रॉम होम ही काळाची गरज आहे;मात्र तुम्ही ऊकीरडे फुंकत फिरत  आहात’

मुंबई: कोव्हिड काळात वर्क फ्राॅम होम ही काळाची गरज आहे. मात्र तुम्ही ऊकीरडे फुंकत फिरत आहात, अशा शब्दात भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर शिवसेना नेते खासदार संजय  राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. मोदी सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांना आणि विशेषत: कोरोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाकडून  देशभरात ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य

‘वर्क फ्रॉम होम ही काळाची गरज आहे;मात्र तुम्ही ऊकीरडे फुंकत फिरत  आहात’ Read More »

politics pune maharashtra The Directorate of Recovery (ED) has issued a second notice of inquiry to NCP leader Eknath Khadse's wife and former Jalgaon District Milk Association president Mandakini Khadse in connection with alleged land purchase fraud at Bhosari MIDC in Pune.

ईडीची ‘ त्यांना ‘ दुसऱ्यांदा नोटीस!

पुणे: पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी तथा जळगाव जिल्हा दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदाकिनी खडसेंना दुसऱ्यांदा चौकशीची नोटीस बजावली असून   चौकशीसाठी मंदाकिनी खडसेंना आज (बुधवारी) मुंबईत ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जुलै महिन्यात ईडीने मंदाकिनी खडसेंना पहिल्यांदा चौकशीची नोटीस बजावली

ईडीची ‘ त्यांना ‘ दुसऱ्यांदा नोटीस! Read More »

Shiv Sena's sharp question to the Governor over the appointment of MLAs SHIVSENA POLITICS MAHARASHTRA BJP NCP SHARAD PAWAR

राजभवनात जमून टाळ्या,थाळ्या,घंटा वाजवायच्या की,आणखी काही करायचे?

मुंबई:  बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्य सरकारने आग्रह धरायला हवा, म्हणजे नेमकी काय करावे? त्यांच्या राजभवनात जमून टाळ्या ,थाळ्या,  घंटा वाजवून राज्यपालांचे लक्ष  याप्रश्‍नी वेधून घ्यायचे की आणखी काही करायचे?  असा खणखणीत सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांना शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून राज्यपाल    भगतसिंह कोश्यारी यांना  त्यांच्या भूमिकेवरून  निशाणा साधण्यात आला आहे.अग्रलेखात म्हटले आहे की, राज्यपाल भगतसिंह

राजभवनात जमून टाळ्या,थाळ्या,घंटा वाजवायच्या की,आणखी काही करायचे? Read More »

Raj Thackeray,Praveen state president of Maratha Seva Sangh-Sambhaji Brigade Facebook post Maharashtra

‘राज  ठाकरेंना  पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही’

पुणे : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या  जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा आरोप करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.   राज ठाकरे यांना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही.त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही.  राजकारणात कुठलेही नवनिर्माण न करता

‘राज  ठाकरेंना  पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही’ Read More »

error: Content is protected !!