रामदास आठवलेंनी पुन्हा घातली शिवसेनेला ‘ही’ साद!
शिर्डी। लखीमपूर प्रकरणात मोदी सरकारला बदनाम करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव आहे. मात्र तो आम्ही उधळून लावणारच अशी भूमिका मांडताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीतील शिवसेनेला ‘अजूनही वेळ आहे,आपले नुकसान करायचे नसेल तर अजून वेळ गेलेली नाही’ अशा शब्दात पुन्हा साद घातली आहे. शिर्डीत आलेल्या रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेला ही साद घातली. […]
रामदास आठवलेंनी पुन्हा घातली शिवसेनेला ‘ही’ साद! Read More »









