सर्वाधिक जागा जिंकूनही भाजप पिछाडीवर!
मुंबई। राज्यातील नगरपंचायतींच्या निकालाने महाविकास आघाडीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे तर ३८४ जागा जिंकून राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजप पिछाडीवर पडला आहे. राज्यातील १०६ नगरपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली होती. आज निकाल लागला. त्यामध्ये भाजपच्या ताब्यात २४ नगरपंचायती गेल्या आहेत. तर त्याखालोखाल २५ नगरपंचायतीत राष्ट्रवादी, १८ ठिकाणी काँग्रेस तर १४ ठिकाणी शिवसेनेची सत्ता आली आहे. या निवडणुकीत भाजपला ३८४, […]
सर्वाधिक जागा जिंकूनही भाजप पिछाडीवर! Read More »










