Uddhav Thackeray: आरएसएस -भाजपचा स्वातंत्र्य लढय़ात काडीइतकाही संबंध नव्हता,तसा तो सावरकरांच्या विचारधारेशी नाही
मुंबई। गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपचे (BJP) सरकार आहे, पण वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी शिवसेना करीत असताना हे लोक बहिऱ्याची भूमिका वठवतात. यास ढोंग नाही म्हणायचे तर काय?, असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (Uddhav Thackeray’s Shiv Sena’s) ‘सामना ‘ या मुखपत्रातून केला आहे. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(RSS) व भाजपचा ( BJP) स्वातंत्र्य […]










