राहुल गांधींच्या वक्तव्यामुळेच काँग्रेस पक्षाची दशा!
नागपूर संसदेत सुरू असलेल्या गोंधळावर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पार्टीची दशा झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विरोधकांना संसदेत काम करू द्यायचे नाही, यासाठी ते गोंधळ आणि धिंगाणा मस्ती करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. संसदेच्या सभागृहात इतिहासात कलंक लावणारा गंभीर प्रकार घडला …
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळेच काँग्रेस पक्षाची दशा! Read More »