देश

This has once again put the state government in a difficult position. As the issue of OBC reservation has not been resolved yet, it has become clear that elections without OBC reservation will be held. It is the constitutional responsibility of the government to hold elections for every local body after five years. The Supreme Court has ruled that there should be no negligence or delay in the process, adding that the State Election Commission should prepare for the 2,448 local body elections in the state. Are now in action mode. The Supreme Court today directed the state government to announce the schedule of local body elections in two weeks. So will the elections of all the local bodies including Municipal Corporations and Zilla Parishads in the state be held without OBC reservation?

Decision on OBC Reservation:ओबीसी आरक्षणाचा फैसला २५ फेब्रुवारीला होणार

नवी दिल्ली| सध्या राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या ( OBC reservation) मुद्द्यावरून बरेच खल सुरू असताना आता थेट सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाचा फैसला होणार आहे. ओबीसी समाजासाठी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात येत्या २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असून त्यावर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असेल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय न घेण्याची […]

Decision on OBC Reservation:ओबीसी आरक्षणाचा फैसला २५ फेब्रुवारीला होणार Read More »

Congress's objection: relief to the government instead of the common consumers because of the decrease in inflation! New Delhi Congress has objected to the latest inflation figures. Moreover, only wholesalers and the government are 'benefiting' from falling prices of essential commodities. It is also directly alleged that the customers are not getting any benefit.

Congress transformation rally :शहर काँग्रेसला ‘एनर्जीचा बूस्टर डोस’!

पुणे| आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Corporation elections)निमित्ताने  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  (Congress state president Nana Patole)  यांच्या परिवर्तन रॅलीमुळे ( transformation rally) सुस्तावलेल्या शहर काँग्रेसला (Congress)   मात्र आता एनर्जीचा बूस्टर डोस  मिळाला आहे. बऱ्याच वर्षानंतर रॅलीच्या निमित्ताने शहर काँग्रेसने शक्तिप्रदर्शन केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.  राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने चांगली   मुसंडी मारली .त्यावर

Congress transformation rally :शहर काँग्रेसला ‘एनर्जीचा बूस्टर डोस’! Read More »

Prakash Ambedkar's criticism of Fadnavis: 'That' clip should have been made public

Criticism of Prakash Ambedkar: भाजपची सत्ता 2024 मध्ये आली, तर ते संविधान बदलू शकतात!

पुणे।   भाजपची सत्ता 2024 मध्ये आली, तर ते संविधान बदलू शकतात,असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ( Criticism of Prakash Ambedkar ) केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर आपले म्हणणे मांडले. विरोधकांना केंद्र सरकारकडून ईडी आणि सीबीआयची भीती दाखवली जात आहे. भाजपची सत्ता 2024 मध्ये आली, तर ते

Criticism of Prakash Ambedkar: भाजपची सत्ता 2024 मध्ये आली, तर ते संविधान बदलू शकतात! Read More »

Nawab Malik targets Narendra Modi

Nawab Malik targets Narendra Modi : बिजनौरपर्यंत सूर्य निघालेला ;पण मोदी… 

मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी  सोमवारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जन चौपाल रॅलीसाठी बिजनौर येथे प्रत्यक्ष जाणार होते. तेथून ते प्रचार सुरू करणार होते;पण पंतप्रधान मोदींचा बिजनौर दौरा खराब हवामानुळे रद्द झाला. आता ते व्हर्चुअली संवाद साधत आहेत. दरम्यान,आता विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून यावरून टीकाटिपण्णी  सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक

Nawab Malik targets Narendra Modi : बिजनौरपर्यंत सूर्य निघालेला ;पण मोदी…  Read More »

Prime Minister Narendra Modi's criticism of Congress POLITICS CORONA Prime Minister Narendra Modi

Narendra Modi’s criticism of Congress महाराष्ट्र काँग्रेसमुळेच देशभरात कोरोना पसरला

पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर  टीका नवी दिल्ली| कोरोनाच्या भारताने संकटावर मात केली आहे. पण विरोधकांनी कोरोना महामारीमध्येही राजकारण केले आहे. महाराष्ट्र काँग्रेस देशभरात कोरोना पसरवण्यास जबाबदार आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना कोरोना महामारीच्या काळात स्थंलातर करायला लावले. परप्रांतियांना तिकिटे काढून देऊन स्थलांतर करण्यास भाग पाडले, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर

Narendra Modi’s criticism of Congress महाराष्ट्र काँग्रेसमुळेच देशभरात कोरोना पसरला Read More »

This has once again put the state government in a difficult position. As the issue of OBC reservation has not been resolved yet, it has become clear that elections without OBC reservation will be held. It is the constitutional responsibility of the government to hold elections for every local body after five years. The Supreme Court has ruled that there should be no negligence or delay in the process, adding that the State Election Commission should prepare for the 2,448 local body elections in the state. Are now in action mode. The Supreme Court today directed the state government to announce the schedule of local body elections in two weeks. So will the elections of all the local bodies including Municipal Corporations and Zilla Parishads in the state be held without OBC reservation?

सर्वोच्च न्यायालयाकडून भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द

नवी दिल्ली|  विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात गोंधळ केल्याप्रकरणी भाजपाच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन केले होते. त्याबाबत आता सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून  त्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केले आहे. परिणामी  या आमदारांना आता येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात उपस्थित राहता येणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात राडा करत, अध्यक्षांना शिविगाळ केल्याने त्याचसोबत तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव

सर्वोच्च न्यायालयाकडून भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द Read More »

Nagpur. I aggressively demand for funds, even if Finance Minister Ajit Pawar is aggressive, he is weak. We insisted that we get funding. This is the reaction of Women and Child Welfare Minister Yashomati Thakur. Discussions have also been dismissed that the ministries allotted to the Congress are being sidelined in the allocation of funds. Complaint that the Ministry of Energy is not getting funds. After Nitin Raut (Energy Minister Dr. Nitin Raut) many questions arose. There is a rumor among the ministers that less funds are being given to the ministries allotted to the Congress.

‘अजित पवार हे जरी आक्रमक असले तरी ते मवाळ ‘!

नागपूर।   निधीसाठी मी आक्रमकपणे मागणी करते, अर्थमंत्री अजित पवार हे जरी आक्रमक असले तरी ते मवाळ आहेत. आम्ही हट्ट केला की, निधी मिळतो. अशी प्रतिक्रिया   महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर  यांनी दिली आहे. निधीवाटपात काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या मंत्रालयांना डावलले जात असल्याच्या चर्चाही फेटाळून लावली आहे.  ऊर्जा मंत्रालयाला निधी मिळत नसल्याची तक्रार राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.

‘अजित पवार हे जरी आक्रमक असले तरी ते मवाळ ‘! Read More »

Prashant Kishor, who was an election strategist for various political parties including BJP, then Congress and then JDU, will no longer be strategizing for others. Due to a tweet, such a discussion is going on in the political circles and as he hinted on Twitter that Prashant Kishor will now take his own side, what is the next strategy of Prashant Kishor?

होय,२०२४ मध्ये भाजपला पराभूत करणे शक्य आहे!

नवी दिल्ली।  २०२४ मध्ये भाजपला पराभूत करणे शक्य आहे अशा स्पष्ट शब्दात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजप विरोधी पक्षांना विश्वास दिला आहे. एका मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी विरोधी पक्षांची एक आघाडी उभारण्यासाठी आपण मदत करु इच्छितो, असे  म्हटले आहे.तसेच  २०२४ मध्येही आघाडी भाजपला पराभूत करु शकते, असा विश्वासही प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे. हे

होय,२०२४ मध्ये भाजपला पराभूत करणे शक्य आहे! Read More »

BJP lags behind despite winning most seats! Mumbai. With the result of Nagar Panchayats in the state, there is an atmosphere of happiness in the Mahavikas Aghadi faction, while BJP, despite being the largest party in the state, has fallen behind by winning 384 seats. Elections were held for 106 Nagar Panchayats in the state. The result came today. Among them, 24 Nagar Panchayats have been taken over by BJP. This is followed by NCP in 25 Nagar Panchayats, Congress in 18 places and Shiv Sena in 14 places. In this election BJP got 384 seats, NCP got 344 seats, Congress got 316 seats and Shiv Sena got 284 seats. Similarly, the Communist Party (M) has won 11 seats, the BSP 4, the MNS 4, other parties 82 and the independent candidates 206 seats. Therefore, despite winning the highest number of seats, the BJP has lagged behind.

सर्वाधिक जागा जिंकूनही भाजप पिछाडीवर!

मुंबई। राज्यातील नगरपंचायतींच्या निकालाने महाविकास आघाडीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे तर ३८४ जागा जिंकून राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरूनही  भाजप पिछाडीवर पडला आहे. राज्यातील १०६ नगरपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली  होती. आज निकाल लागला. त्यामध्ये भाजपच्या ताब्यात २४ नगरपंचायती गेल्या आहेत. तर त्याखालोखाल २५ नगरपंचायतीत राष्ट्रवादी, १८ ठिकाणी काँग्रेस तर १४ ठिकाणी शिवसेनेची सत्ता आली आहे. या निवडणुकीत भाजपला ३८४,

सर्वाधिक जागा जिंकूनही भाजप पिछाडीवर! Read More »

Since the Mahavikas Aghadi government came to power in the state, dates are being given by the BJP to overthrow the government. In the Legislative Council today, Water Resources Minister Jayant Patil also made a statement saying, So the hall burst into laughter.

‘राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या’मुळे घवघवीत यश 

 मुंबई|  राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा या उपक्रमामुळे राष्ट्रवादी पक्ष राज्यात नंबर एकचा पक्ष ठरला आहे, अशा शब्दात राज्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत.   राज्यातील बहुतांश नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागले आहेत. हे निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरल्याची  प्रतिक्रिया देताना ते पुढे म्हणाले

‘राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या’मुळे घवघवीत यश  Read More »

error: Content is protected !!