📚 सत्ता हवी? तर हे वाचा! मराठी आवृत्ती: The 48 Laws of Power ✅ नेते, उद्योजक आणि प्रभावी व्यक्तींसाठी खास WhatsApp वर ऑर्डर करा
देश
राहुल गांधी:भाजपकडून देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त !
नवी दिल्ली । “संपूर्ण जगाला हे माहिती आहे की, भारतीय जनता पक्षाने उद्योगपती गौतम अदानी यांना लाभ मिळवून देण्यासाठी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. (Rahul Gandhi: BJP Destroyed Indian Econom) ट्रम्प यांचे निरीक्षण योग्य असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांशिवाय इतर सर्वांना हे स्पष्टपणे जाणवते की, भारतीय अर्थव्यवस्था मृतप्राय झाली आहे.” (Rahul Gandhi: BJP Destroyed
राहुल गांधी:भाजपकडून देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त ! Read More »
Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विशेष, मतदार कुणाला ‘टार्गेट’ करणार!
नवी दिल्ली। अखेर लोकसभा निवडणुकीचे(Lok Sabha elections ) बिगुल वाजले.देशात सात टप्प्यात मतदान होणार असून मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. महाराष्ट्रात( Maharashtra ) पाच टप्प्यात निवडणुका होणार असून राज्यासाठी ही लोकसभा निवडणूक (Lok Sabha elections ) विशेष असणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात बंड झाल्यानंतरची ही पहिलीच सर्वात मोठी निवडणूक असणार आहे. त्यामुळे कोणता पक्ष किती
Sharad Pawar’s appeal:मोदी- भाजपविरोधात आता जनतेत जनजागृती करा
पुणे | राज्यकर्ते सामांन्यांचे हिताचे रक्षण करणारे आहेत, असे मला वाटत नाही. आम्ही शेतकऱ्यांचे सत्तर हजार कोटीचे कर्ज माफ केले, आणि मोदी ((Modi-BJP)) सरकार शेतकऱ्यांकडे ढुंकून पाहायला देखील तयार नाहीत. विरोधी विचारावर घाव घालण्याचे काम मोदी सरकारकडून सुरू आहे. हे बदलण्यासाठी आणि भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी आपण सर्व समविचारी पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेमध्ये जाऊन
Sharad Pawar’s appeal:मोदी- भाजपविरोधात आता जनतेत जनजागृती करा Read More »
Alliance of BJP and RLD: इंडिया आघाडीला मोठा धक्का!
नवी दिल्ली।पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi )यांनी राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांचे आजोबा आणि भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न दिला जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर आता भाजपा आणि रालोदची युती (Alliance of BJP and RLD)जवळपास पक्की झाली आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा फक्त होणं बाकी आहे. परिणामी हा इंडिया आघाडीला (India Aghadi)मोठा हादरा
Alliance of BJP and RLD: इंडिया आघाडीला मोठा धक्का! Read More »
Lok Sabha Elections 2024:महाराष्ट्रात इंडिया आघाडीच सरस!
मुंबई । लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024) पडघम आता वाजायला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यात सत्ताधारी भाजपने (BJP) विरोधी पक्षांना खिंडीत गाठण्यासाठी ‘ बेरजेचे समीकरण’ सुरु केले आहे. आधी शिवसेनेत(SHIVSENA) फूट पाडल्यानंतर राष्ट्रवादीलाही (NCP) खिंडार पाडून भाजपने मतांची फाटाफूट केली असून एकप्रकारे महाराष्ट्रातून( Maharashtra) प्रादेशिक पक्ष मुक्त राज्यांचा
Lok Sabha Elections 2024:महाराष्ट्रात इंडिया आघाडीच सरस! Read More »
Uniform Civil Code:समान नागरी संहिता म्हणजे नेमके आहे तरी काय?
कोणत्याही देशात साधारणपणे दोन प्रकारचे कायदे असतात. फौजदारी कायदा आणि दिवाणी कायदा. फौजदारी कायद्यात चोरी, दरोडा, प्राणघातक हल्ला, खून यासारख्या गुन्ह्यांची सुनावणी होते. यामध्ये सर्व धर्म किंवा समाजासाठी समान प्रकारचे न्यायालय, प्रक्रिया आणि शिक्षेची तरतूद आहे.(What exactly is Uniform Civil Code?) म्हणजेच हत्या हिंदूने केली की मुस्लिमाने किंवा या गुन्ह्यात जीव गमावलेली व्यक्ती हिंदू की
Uniform Civil Code:समान नागरी संहिता म्हणजे नेमके आहे तरी काय? Read More »
Adv. Prakash Ambedkar: परदेशातील भारतीयांनी केंद्र सरकारला जाब विचारावा
सांगली ।केंद्र शासनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरण ( international level policy )विचारपूर्वक दिसत नाही. देशातील मुस्लिम समाजाशी ज्या पध्दतीने वागते, त्याच पध्दतीने अन्य राष्ट्राशी वागत असून हाच मापदंड ख्रिश्चन समाजाबाबत असेल तर अमेरिका युरोपबाबत लावला जाणार का? परदेशात राहणार्यांनी केंद्र सरकारला आमचे नातेवाईक का धोक्यात घालता असा सवाल विचारला पाहिजे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan
Adv. Prakash Ambedkar: परदेशातील भारतीयांनी केंद्र सरकारला जाब विचारावा Read More »
Modi Government: महिलांची मते हेच भाजपचे लक्ष्य!
नवी दिल्ली। मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ( assembly elections of five states) केंद्र सरकार महिलांसाठी मोठी घोषणा करणार असल्याची दाट शक्यता आहे. नवरात्रोत्सवाचा मुहूर्त साधून महिलांना स्वस्तात कर्ज उपलब्ध करून देण्याची रणनिती मोदी सरकारची (Modi Government) आहे. परिणामी ३३ टक्के आरक्षणानंतर (33 percent reservation) स्वस्तात कर्ज देण्याच्या योजनेमुळे (scheme of providing cheap loans) केंद्राचा पर्यायाने
Modi Government: महिलांची मते हेच भाजपचे लक्ष्य! Read More »
Rahul Gandhi: इंडिया आघाडीमुळे भाजपचा पराभव अटळ
मुंबई। 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (2024 Lok Sabha elections) केंद्रातील सत्ताधारी भाजपचा (BJP) पराभव अटळ असल्याचा ठाम दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi)यांनी केला. ते मुंबईमध्ये इंडिया आघाडीच्या ( India Alliance)बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राहुल गांधी म्हणाले, देशातील 60 टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करणारे लोक इथे बसले आहेत. आता को-ऑर्डिनेशन कमिटी स्थापन करण्यात
Rahul Gandhi: इंडिया आघाडीमुळे भाजपचा पराभव अटळ Read More »









