Ajit Pawar:दोन लोकांची कॅबिनेट म्हणजे किती महत्त्वाची कॅबिनेट!
मुंबई।मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन एक महिना उलटला आहे. अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. कशामध्ये अडकलेले आहे, हे कळायला मार्ग नाही. पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे. मग त्यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाही, का त्यांनी जास्त आमदारांना मंत्री करतो असे सांगितले आणि संख्या वाढल्याने आता कसा समन्वय साधायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे हे मुद्दे उपस्थित करत विरोधी […]
Ajit Pawar:दोन लोकांची कॅबिनेट म्हणजे किती महत्त्वाची कॅबिनेट! Read More »










