ग्रामीण भागाचे अर्थचक्र :बैलगाडा शर्यतीसाठी ‘ते’ पुन्हा सरसावले!
पुणे बैलगाडा शर्यतीवर ग्रामीण भागाचे अर्थकारण अवलंबून असते मात्र या शर्यतीवर असलेल्या बंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे गत ४०० वर्षांची परंपरा तसेच पशुगणनेत कमी होत असलेल्या खिलार जातींच्या बैलांची संख्या या पार्श्वभूमीवर बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे करून पाठपुरावा सुरु ठेवला …
ग्रामीण भागाचे अर्थचक्र :बैलगाडा शर्यतीसाठी ‘ते’ पुन्हा सरसावले! Read More »