राज्य

समर्थन केल्याने ‘त्यांचे’ही ट्विटर अकाउंट बंद!

मुंबई  राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ट्विटर अकाऊन्टही  अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे.  मात्र थोरात यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आपण ट्विट केल्यामुळे माझे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आल्याचा आरोप केला आहे. दिल्लीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणात पीडित असलेल्या  नऊ वर्षाच्या बालिकेच्या पालकांनी दिल्लीत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली …

समर्थन केल्याने ‘त्यांचे’ही ट्विटर अकाउंट बंद! Read More »

बदल्यांसाठी ‘फेक फोन’ ; चक्क शरद पवारांच्या आवाजाची नक्कल!

अतिरिक्त मुख्य सचिवांना गंडवण्याचा प्रयत्न अयशस्वी  मुंबई स्वार्थासाठी कोण कधी काय करेल याचा नेम नाही.  असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  अतिरिक्त मुख्य सचिवांना  एका अज्ञात व्यक्तीने फोन केला, तो फोन बदल्यांबाबत होता. त्या व्यक्तीने  राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या  आवाजाची  हुबेहूब नक्कल करून  मुख्य अतिरिक्त सचिवांना गंडवण्याचा प्रयत्न केला. सध्या अधिकार्‍यांच्या …

बदल्यांसाठी ‘फेक फोन’ ; चक्क शरद पवारांच्या आवाजाची नक्कल! Read More »

सुप्रिया सुळेंनी लोकसभेत केलेल्या मागणीलाच आक्षेप

निलेश राणेंची टीका : हा टाईमपास कशाला   मुंबई शिवसेनेशी हाडवैर असलेल्या  केंद्रीय मंत्री नारायण राणे  आणि त्यांच्या कुटुंबाकडून  आता महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका होत आहे.  आता तर माजी खासदार निलेश राणे यांनी थेट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले आहे. लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या एका  प्रश्नांवरून हा टाईमपास कशाला? असा टोला …

सुप्रिया सुळेंनी लोकसभेत केलेल्या मागणीलाच आक्षेप Read More »

टास्क फोर्स सोबत ‘ या ‘ मुद्द्यांवर झाली मुख्यमंत्र्यांची चर्चा!

मंदिरे,प्रार्थनास्थळे  मंदिरे इतक्यात खुली करू नयेत  मुंबई राज्याला कोरोनाच्या  संभाव्य तिसरा लाटेचा धोका आहे का ? तसा धोका असल्यास काय दक्षता घेण्यात यावी या प्रमुख मुद्द्यांसह  हॉटेल्स, मॉल, रेस्टॉरंटला वाढीव वेळ देता येऊ शकतो  का? त्यासाठी कोणते कडक नियम लागू केले पाहिजेत. मंदिरे व प्रार्थना स्थळ खुले केली जाऊ शकतात का या मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव …

टास्क फोर्स सोबत ‘ या ‘ मुद्द्यांवर झाली मुख्यमंत्र्यांची चर्चा! Read More »

‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर ‘आसूड’

  ‘ही लोकभावना नव्हे तर राजकीय ‘खेळ’च! मुंबई राजीव गांधी खेल  रत्न पुरस्काराचे नाव बदलल्यावरून शिवसेनेने सामनातून केंद्रातील मोदी सरकारवर आसूड ओढले  आहेत.  या पुरस्काराचे नाव बदलून त्याला मेजर ध्यानचंद यांचे नाव देणे ही लोकभावना नसून हा राजकीय खेळ म्हणावा लागेल.  असे अग्रलेखात म्हटले आहे.  राजीव गांधींच्या बलिदानाचा अपमान न करताही मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करता …

‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर ‘आसूड’ Read More »

‘भाजप चलेजाव’ असे ‘ते’ का म्हणाले !

मुंबई राज्यात काँग्रेसला  नव ऊर्जा देण्यासाठी आक्रमक भूमिका मांडणारे काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा थेट भाजपला लक्ष्य केले आहे. ‘भाजप चलेजाव’ असा नारा देऊन देशात लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र लढा देण्याचे आवाहनही केले आहे. नाना पटोले म्हणाले, देशातील वंचित, शोषित, बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 5000 वर्षे संघर्ष करावा लागला.  मोठ्या संघर्षानंतर स्वातंत्र्याची पहाट …

‘भाजप चलेजाव’ असे ‘ते’ का म्हणाले ! Read More »

‘देशातील सरकारकडून लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न’

मुंबई देशातील सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे केली.ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबई येथील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानाला भेट देवून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले ,त्यानंतर जयंत पाटील हे बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, ऑगस्ट क्रांती मैदानात ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी भारत छोडोचा …

‘देशातील सरकारकडून लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न’ Read More »

जिल्हाधिकारी बदलण्यावरून राष्ट्रवादी – शिवसेनेत होणार ‘कलगीतुरा’

जालना  परभणी येथील जिल्हाधिकारी गोयल यांच्या बदलीसाठी खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रावरून राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.  त्यामुळे संतप्त झालेल्या खासदार संजय जाधव यांनी’ किती दिवस सहन करायचं ,किती दिवस शांत बसायचं.  माकडीन  सुद्धा वेळ आली की पिल्लू पायाखाली घालते, तर वेळच  आली तर राष्ट्रवादीचेही  तसे  करू. असे वक्तव्य केल्याने …

जिल्हाधिकारी बदलण्यावरून राष्ट्रवादी – शिवसेनेत होणार ‘कलगीतुरा’ Read More »

राज्यपालांनी पत्रकारांनाच केला ‘हा’ उपरोधिक सवाल

नांदेड मी कुठलीही आढावा बैठक घेतली नाही.  मी माझ्या अखत्यारित असलेल्या विषयावर प्रशासनातील अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि मला तेवढा संविधानाने अधिकार दिला आहे.  अशा शब्दात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भूमिका मांडली मात्र राजकारण्यांकडून राजकारण केले जात आहे, ते त्यांना करू द्या.  परंतु पत्रकार तर राजकारण करत नाही ना असा उपरोधिक सवालही त्यांनी पत्रकारांनाच  केला. राज्यपाल …

राज्यपालांनी पत्रकारांनाच केला ‘हा’ उपरोधिक सवाल Read More »

राज्यपाल निष्ठावंत, ‘कुणी’ दिला दाखला!

पुणे प्रतिनिधी महाराष्ट्रात दोन समांतर यंत्रणा कार्यरत असल्याचे भासविण्याचा राज्यपालांचा प्रयत्न आहे का ? अशी टीका राज्यपालांच्या दौऱ्यावरून होत असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे निष्ठावंत असल्याचा दाखला दिला आहे. परिणामी या वक्तव्यामुळे भाजप कोंडीत सापडण्याची दाट शक्यता आहे. राज्यपालांच्या दौऱ्याला महाविकास आघाडी सरकारने कडाडून …

राज्यपाल निष्ठावंत, ‘कुणी’ दिला दाखला! Read More »