देश

ट्विट करून  ‘त्यांचा ‘ ट्विटरलाच   सवाल!

अनुसूचित जाती आयोगाचे अकाऊंट का बंद केले नाही?   नवी दिल्ली अनुसूचित जाती आयोगाचे  अकाऊंट   का बंद केले नाही. आयोगानेही तेच फोटो ट्विट केले होते.  जे आमच्या एका नेत्याने केले होते, असे ट्विट  काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी केले आहे.शिवाय ट्विटर  मोदी सरकारचे धोरण राबवतय का? अशा शब्दात ट्विटरवर त्यांनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी, …

ट्विट करून  ‘त्यांचा ‘ ट्विटरलाच   सवाल! Read More »

पंतप्रधान आणि गृहमंत्री आहेत तरी कुठे ? दोन मिनिटांचा वेळ मिळू शकत नाही…

नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लोकसभेत हजर राहण्यासाठी का वेळ मिळत नाही ? असा सवाल करतानाच  त्यांना ओबीसी  विधेयकासारख्या महत्त्वाच्या विधेयकांवरही विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकायचे नाही. अशा शब्दात तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी  भूमिका मांडली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात करण्यात येणार्‍या कामकाज प्रक्रियेवरून ब्रायन यांनी भाजप सरकारवर …

पंतप्रधान आणि गृहमंत्री आहेत तरी कुठे ? दोन मिनिटांचा वेळ मिळू शकत नाही… Read More »

केंद्रसरकारकडून लोकशाहीचा खून

विरोधी पक्षनेत्यांचा विजय चौकापर्यंत ‘मार्च’ नवी दिल्ली पेगासस हेरगिरी प्रकरणावरून  आक्रमक पवित्रा घेऊन विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारची कोंडी करण्यात आली परिणामी संसदेचे कामकाज संपूर्ण अधिवेशन काळात केवळ एकवीस तासच चालले.  दोन्ही सभागृहांचे काम स्थगित करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला.  संसदेपासून विजय चौकापर्यंत निषेध करत मार्च काढला.  तीन कृषी कायदे रद्द करावेत अशी ठोस …

केंद्रसरकारकडून लोकशाहीचा खून Read More »

… ‘पेगासीस’ संबंध नाही ; मग कोणत्या देशाने भारतात येऊन हेरगिरी केली!

मुंबई सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, निवडणूक आयुक्त, वकील ,पत्रकार, विरोधी पक्षनेते यांचे फोन टॅप केले जातात आणि दुसरीकडे केंद्र सरकारचे संरक्षण मंत्रालय म्हणते ‘आम्ही कोणताही  व्यवहार केला नाही’  असे सांगत असेल तर  जगातील कुठल्या देशाने भारतातील हेरगिरी केली . असा रोखठोक  सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. केंद्रातील  …

… ‘पेगासीस’ संबंध नाही ; मग कोणत्या देशाने भारतात येऊन हेरगिरी केली! Read More »

कर्नाटक – गोवा: ‘तो’ वाद पेटवण्यासाठी काँग्रेसने केला हा ‘बदल’

पणजी गोवा राज्यात सध्या म्हादई नदीच्या पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे .हा वाद कर्नाटक आणि विशेषतः गोवा राज्यातील पाणी वाटप मुद्द्यावरून आहे. त्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले होते. मात्र राज्यात, केंद्रात आणि कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत पाणीवाटपाचा मुद्दा काँग्रेसकडून तापवला जाणार आहे. त्यासाठी काँग्रेसने नवी रणनीती आखली आहे. त्यानुसार   कर्नाटकच्या पी.  गुंडू राव …

कर्नाटक – गोवा: ‘तो’ वाद पेटवण्यासाठी काँग्रेसने केला हा ‘बदल’ Read More »

मागासवर्ग ठरवण्याचा अधिकार पुन्हा राज्यांना!

127 वे  घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर नवी दिल्ली  राज्यांना स्वतः इतर इतर मागासवर्गांची यादी तयार करण्याचे अधिकार देणारे 127  वे घटनादुरुस्ती विधेयक 2021 सोमवारी  सरकारकडून लोकसभेत मांडण्यात आले.  हे विधेयक पारित झाल्यानंतर राज्यांना ओबीसींची यादी तयार करण्याचे अधिकार पुन्हा मिळणार आहेत. लोकसभेत सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार यांनी 127 वे  घटनादुरुस्ती विधेयक पटलावर मांडले.  सामाजिक व शैक्षणिक …

मागासवर्ग ठरवण्याचा अधिकार पुन्हा राज्यांना! Read More »

‘त्या’ विधेयकाला विरोध करू नका;देवेन्द्र फडणवीसांचे ‘साकडे’ !

नवी दिल्ली एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचे अधिकार हे राज्यांनाच  असावे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली आहे आणि राजकीय पक्षांना संसदेत ‘ त्या ‘ विधेयकावर गदारोळ करू नये अशी  विनंतीही केली आहे. दिल्लीतील भेटीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले,  102 व्या  घटना दुरुस्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार …

‘त्या’ विधेयकाला विरोध करू नका;देवेन्द्र फडणवीसांचे ‘साकडे’ ! Read More »

१५व्या दिवशीही ‘ त्या ‘प्रकरणावरून रणकंदन!

नवी दिल्ली संसदेच्या   अधिवेशनाचा आज पंधरावा दिवस.  मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील चर्चा यावर एकमत होत नाही.  विरोधकांना पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावर चर्चा सुरु करायची  आहे तर सरकारला या मुद्द्यापासून फारकत घ्यायची ,असेच चित्र सध्या आहे. दररोज दोन्ही सभागृहात विरोधक गोंधळ घालत आहेत.  परिणामी दोन्ही सभागृहाची कार्यवाही स्थगित करावी लागत आहे.  विरोधी पक्षांनी एकत्र येत …

१५व्या दिवशीही ‘ त्या ‘प्रकरणावरून रणकंदन! Read More »

विरोधकांसमवेत राहुल गांधींची ‘ब्रेकफास्ट मीट’ तर पवारांची ‘साखरपेरणी’!

नवी दिल्ली   विरोधीपक्षांकडून  केंद्रसरकार विरोधात एकीची मोट बांधली जात आहे.त्यानुसार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विरोधकांची एकजूट करण्यासाठी ‘ब्रेकफास्ट पे चर्चा’  आयोजित केली असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र नव्याने निर्माण झालेल्या  सहकार खात्याची सूत्रे हाती घेणाऱ्या केंद्रीय  गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने  आगामी काळात कोणती नवी  समीकरणे उदयास येतात याकडे …

विरोधकांसमवेत राहुल गांधींची ‘ब्रेकफास्ट मीट’ तर पवारांची ‘साखरपेरणी’! Read More »

आधी मोदींशी चर्चा, १५ दिवसात थेट अमित शहांची भेट!

नवी दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना पुन्हा उधाण आले आहे.  विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर तब्बल १५ दिवसानंतर केंद्रीय सहकार मंत्री म्हणून सूत्रे हाती घेतलेल्या अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चेला उधाण आले …

आधी मोदींशी चर्चा, १५ दिवसात थेट अमित शहांची भेट! Read More »